Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group