ताज्या बातम्या

All

देश-विदेश

युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्यांना भारताची मदत 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत बोथे गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये
Journalism is in danger due to police high-handedness पोलिसांच्या दंडेलशाहीमुळे पत्रकारिता धोक्यात
“I just need to keep going.” बस.. मुझे चलते जाना है…

क्रीडा

हल्ला इराणवर तीन दिवसाचा दुखवटा बीडमध्ये; अमेरिका, इस्रायलचा झेंडा जाळला

Iran Israel War : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ परळीत इराणी समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बीडमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये शेकडो इराणी…

अधिक वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! इराणच्या हल्ल्यात भयंकर नुकसान, नेमकं काय घडलं?

War update : इराणने आज कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमुळे अमेरिकेला मोठा हादरा बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्यांना इराणकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने काल दुबईवर हल्ले केले. त्यानंतर आज कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे अमेरिकेला मोठा हादरा बसला आहे. कुवेती…

अधिक वाचा

जिल्हा परिषदेच्या १९९१ ते १९९७ बालमित्र पंधरा वर्षानंतर स्नेहमिलन

तिवसा: पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिरजगाव मोझरी येथील बॅच सन. १९९१ ते १९९७ चे बालमित्र पंधरा वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला. शाळा, महाविद्यालय आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन आपापल्या आयुष्यात व्यस्त झालेले प्रत्येक विद्यार्थी सहकुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते. विशेषतः शाळेत ज्या शिक्षकांचे संस्कार पडले अशा शिक्षकांनी सुद्धा यावेळी कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित…

अधिक वाचा

वंचितच्या मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलनाला सुरुवात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आज “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या घोषवाक्याखाली मोदी हटाव देश बचाव आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. देशाच्या सार्वभौमत्व, आर्थिक धोरणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह विविध…

अधिक वाचा

युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्यांना भारताची मदत 

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना मुंबई : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी…

अधिक वाचा

सायन कोळीवाडा रस्त्यावर भली मोठी दारूची बाटली 

मुंबई : सायन कोळीवाडा येथे सालाबाद प्रमाणे यंदा ही नवीन संकल्पना ( ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह )या विषयावर होळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गेल्या काही वर्षा पासून रस्त्यावरील अपघात वाढत चाले आहेत आणि त्याचे जास्त जास्त हे अपघात मद्यपान करून वाहन चालवून झाले आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे. या विषयावर ही प्रतिकृती आशीष विठ्ठल…

अधिक वाचा

वर्हा गावातील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शेती साहित्यांची चोरी 

धोत्रा, वर्हा चोरांच्या टोळीमुळे शेतकरी हैराण; कुर्हा पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  तिवसा: वर्हा, धोत्रा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी कृषी पंपाचे वायर, झटका मशीनी आणि विहरीवरील मोटारी चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे ओलीताअभावी नुकसान होत आहे. कृषी पंपाच्या साहित्यांमध्ये येणारे अल्युमिनियम, तांब्याचे तार…

अधिक वाचा

पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम 

स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्यावर धोक्याची शक्यता  वर्धा : वर्धा, अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोकलेन व जेसीबीसारख्या जड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या यांत्रिक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्र, भूजलस्तर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या…

अधिक वाचा

वर्धा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव 70 हजार ब्रास, उचल 2 लाख ब्रास पेक्षा अधिक

वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील काही रेती घाटांचा अधिकृत लिलाव सुमारे ७० हजार ब्रास इतकाच करण्यात आल्याची नोंद असताना, प्रत्यक्षात मात्र २ लाख ब्रासपेक्षा अधिक रेतीची उचल झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. यामुळे महसूल विभाग, खनिज विभाग आणि पर्यावरण यंत्रणेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. https://www.facebook.com/share/v/1AhpKHAVxV/?mibextid=wwXIfr स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घाटांवर मोठ्या प्रमाणात पोकलेन…

अधिक वाचा

हिंगणघाट व पुलगाव उपविभागात रेतीतस्करांचा धुमाकूळ

लिलाव नंतर सुद्धा संपूर्ण नियम अटी व शासन निर्णय धाब्यावर  वर्धा : पर्यावरण रचनेचा संपूर्ण विस्कटवाद जिल्ह्यातील काही उपविभागातील रेती घाटाचे लिलाव मात्र झाले आहे. परंतु सदर रेती उपसा मात्र नियमबाह्यच सुरू आहे. असे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. शासनाचे संपूर्ण नियम हे कागदावरच असून जीवनदान देणाऱ्या नदीचे पात्र मात्र पोखरणे सुरूच आहे. भाजपा पालकमंत्री पंकज…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group