महाॲग्री-एआय धोरण

mahaagri-ai; महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ मंजूर

मुंबई : राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तार होणार mahaagri-ai कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group