पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम 

स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्यावर धोक्याची शक्यता  वर्धा : वर्धा, अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोकलेन व जेसीबीसारख्या जड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या यांत्रिक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्र, भूजलस्तर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group