Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा

तुमसर एसडीओ, तहसीलदारांच्या निलंबनानंतर शेकापुर बाई रेती घाटावरील रेती तस्करांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई : रेती साठेबाजी रोखण्यात अपयशी ठरलेल्या तुमसरच्या एसडीओ आणि तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. मात्र वर्धा जिल्ह्यात 5 कोटींच्या वर रेती चोरणाऱ्या रेती तस्करांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, मंत्रालयातील एका वरिष्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शेकापूर बाई येथील अधिकाऱ्यांवर कोणत्याही वेळेत कारवाई होण्याची शक्यता…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group