हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा

वडिलांचे अफेअर,दिशाच्या मृत्यूचे कारण ?

मुंबई : दिशा सालीयांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहे. आज एक नवा अँगल चर्चेत आला तो म्हणजे मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणणीभूत ठरल्याचं धरल्याच दिसत आणि त्यावरून राजकारण तापलय. आपण नार्को टेस्ट साठी तयार आहोत पण आधी आदित्य ठाकरेंची नार्को करा असा आव्हान…

अधिक वाचा

आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे तीन जिल्ह्यात पुनर्विकास धोरण लागू

मुंबई : भाजपा आमदार अमित गोरखे यांची विधीमंडळात पुनर्विकास धोरणांसदर्भात लक्षवेधी लावल्याने पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, शाहूनगर मध्ये पुनर्विकास धोरण लागू करण्यात आले आहे. उद्योग राज्यमंत्री इंद्रायणी नाईक यांचे बैठकीत आश्वासन दिले आहे. २६ मार्च २०२५ रोजी उद्योग राज्यमंत्री इंद्राणील नाईक यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी राज्यमंत्री इंद्रणील…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group