“I just need to keep going.” बस.. मुझे चलते जाना है…

लेखक : विनोद राऊत, जेष्ठ पत्रकार सध्या राजकारणाचा पट संपुर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरले आहे.सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द आता गैरलागू झाले आहे. ‘गिव्ह अँड टेक’च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे सर्वजण अचानक गायब व्हायला लागतात….

अधिक वाचा
Milind Bhosale

Maharashtra Faces New Crisis Over Contractor Payment Fund Distribution? कंत्राटदारांच्या देयकांसाठी निधी वाटपावरून महाराष्ट्रात नवा पेच?

मुंबई: Maharashtra Faces New Crisis Over Contractor Payment Fund Distribution?महाराष्ट्रातील विविध सरकारी विभागांमधील कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली देयके आणि या देयकांचे वाटप करण्यासाठी येणाऱ्या निधीवरून राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटना यांनी शासनाकडे या निधीचे वाटप ‘काम वाटपाच्या शासन निर्णयानुसार’ व्हावे, अशी मागणी केली आहे,…

अधिक वाचा
Pradip Dande

“R. S. Gavai: A steadfast champion of democracy and a visionary leader.” रा. सू. गवई: लोकशाहीचे निस्सीम पाईक आणि दूरदृष्टीचे नेते

प्रदीप पंजाबराव दंदे 9423622628 “R. S. Gavai: A steadfast champion of democracy and a visionary leader.” २५ जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे रिपब्लिकन नेते, माजी राज्यपाल, आणि माजी विधान परिषद सभापती रा. सू. गवई यांच्या स्मृतींना उजाळा देतो. ‘दादासाहेब’ या नावाने परिचित असलेले रामकृष्ण सूर्यभान (रा. सू.) गवई हे एक…

अधिक वाचा
www.mahalakshvedhi.com

Jaljeevan Mission Contractors Association established in Maharashtra; महाराष्ट्रात आता, जलजीवन मिशन कंत्राटदार संघटनेची स्थापना

राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना स्थापन, संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून इंजिनीयर मिलिंद भोसले यांची एकमताने निवड मुंबई : Jaljeevan Mission Contractors Association established in Maharashtra महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाच्या बाबत सातारा येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील जलजीवन मिशन…

अधिक वाचा

prevent irregularities in voter lists; मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षते खालील समिती उपाय सुचवणार मुंबई : prevent irregularities in voter lists विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र…

अधिक वाचा

Maharashtra Mantralay; मुंबई मंत्रालय जनतेवरील प्रवेशाचे निर्बंध तातडीने मागे घेणे आवश्यक 

मुंबई : (Maharashtra Mantralay) महाराष्ट्रातील जनता जवळपास १२ ते १४ कोटी या सर्व जनतेचे महत्त्वाचे व मुलभूत सुविधा, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मुंबई येथे असलेले मंत्रालयाची इमारत व त्यामधील काम करणारे प्रशासन व राज्यकर्ते यांनी आता राज्यातील जनतेवरच मंत्रालय मध्ये‌ आपले कामे घेऊन येणारे जनता यावरच आता प्रवेशावर बंधने‌ घातली आहे ती अत्यंत…

अधिक वाचा
तापी नदी करार

Historic agreement;तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ : देवेंद्र फडणवीस भोपाळ : Historic agreement तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भोपाळ…

अधिक वाचा

Live: भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाला सुरूवात

पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारताने परतवले मुंबई : (Live) पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमा भागात पाकिस्तान कडून फायरिंग केली जात आहे. अशावेळी आता भारतानेही चोख उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. पठाणकोट मध्ये पाकिस्तानी जेट पाडल्याची बातमी पुढे येत आहे. जम्मू, राजस्थान आणि पंजाब मध्ये पाकिस्तानकडून ड्रोन क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहे. त्यामुळे लोकांना बंकर मध्ये…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा

वडिलांचे अफेअर,दिशाच्या मृत्यूचे कारण ?

मुंबई : दिशा सालीयांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहे. आज एक नवा अँगल चर्चेत आला तो म्हणजे मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणणीभूत ठरल्याचं धरल्याच दिसत आणि त्यावरून राजकारण तापलय. आपण नार्को टेस्ट साठी तयार आहोत पण आधी आदित्य ठाकरेंची नार्को करा असा आव्हान…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group