Maharashtra Mantralay; मुंबई मंत्रालय जनतेवरील प्रवेशाचे निर्बंध तातडीने मागे घेणे आवश्यक 

मुंबई : (Maharashtra Mantralay) महाराष्ट्रातील जनता जवळपास १२ ते १४ कोटी या सर्व जनतेचे महत्त्वाचे व मुलभूत सुविधा, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मुंबई येथे असलेले मंत्रालयाची इमारत व त्यामधील काम करणारे प्रशासन व राज्यकर्ते यांनी आता राज्यातील जनतेवरच मंत्रालय मध्ये‌ आपले कामे घेऊन येणारे जनता यावरच आता प्रवेशावर बंधने‌ घातली आहे ती अत्यंत…

अधिक वाचा
महाआरोग्य शिबीरात

Rahul Narvekar; समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही केवळ सेवा नसून परिवर्तनाचे साधन

मुंबई : (Rahul Narvekar) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे आणि आमदार निवासातील कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ़ व्हावी, या उद्देशाने जिजाऊ सामाजिक संस्था आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सहकार्याने आमदार निवासात मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group