युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्यांना भारताची मदत 

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना मुंबई : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी…

अधिक वाचा
prakash-ambedkar

adv prakash ambedkar; युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ?

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग पुणे : adv prakash ambedkar भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध बंदीची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? भारतीय पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्रमंत्री यांच्याकडून का नाही ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केला आहे. युद्धबंदी आमच्या अटींवर झाली की अमेरिकेच्या ? adv prakash…

अधिक वाचा

Live: भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाला सुरूवात

पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारताने परतवले मुंबई : (Live) पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमा भागात पाकिस्तान कडून फायरिंग केली जात आहे. अशावेळी आता भारतानेही चोख उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. पठाणकोट मध्ये पाकिस्तानी जेट पाडल्याची बातमी पुढे येत आहे. जम्मू, राजस्थान आणि पंजाब मध्ये पाकिस्तानकडून ड्रोन क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहे. त्यामुळे लोकांना बंकर मध्ये…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group