हिंगणघाट व पुलगाव उपविभागात रेतीतस्करांचा धुमाकूळ
लिलाव नंतर सुद्धा संपूर्ण नियम अटी व शासन निर्णय धाब्यावर वर्धा : पर्यावरण रचनेचा संपूर्ण विस्कटवाद जिल्ह्यातील काही उपविभागातील रेती घाटाचे लिलाव मात्र झाले आहे. परंतु सदर रेती उपसा मात्र नियमबाह्यच सुरू आहे. असे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. शासनाचे संपूर्ण नियम हे कागदावरच असून जीवनदान देणाऱ्या नदीचे पात्र मात्र पोखरणे सुरूच आहे. भाजपा पालकमंत्री पंकज…
