Indrayani river;इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ

दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला ? मुंबई : Indrayani river पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित…

अधिक वाचा
Pruthaviraj Chavhan

parliamentary delegation needed;ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

BCCI सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचेच चव्हाण यांची टिका मुंबई : (parliamentary delegation needed) काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ. प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

maharashtra farmer; शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले

खरीप हंगामासाठी सरकारची तयारी नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई : maharashtra farmer राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…

अधिक वाचा

savta parishad;सावता परिषदेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी सुनिल शिंदे यांची निवड

नांदेड : savta parishad सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान सचिव डॉ.राजीव काळे, प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सावता परिषद प्रदेश कार्यालय मरिन ड्राईव्ह मुंबई येथे 9 मे रोजी सावता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले…

अधिक वाचा

आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी

मुंबई : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हरिदास बोंबलेची आत्महत्या…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group