VISHAL GAVALI : विशाल गवळीच्या तुरुंगातील आत्महत्येमुळे गृहविभागावर प्रश्नचिन्ह

मुंबई : बदलापूर येथील एका बालिकेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जनआक्रोशानंतर लगेच अक्षय शिंदेंचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर आता, कल्याणमधील चक्कीनाका भागातील बालिकेवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करून सर्वसामान्यांकडून फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात असतानाच त्याने तळोजा तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आता पुन्हा गृहविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे…

अधिक वाचा

आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी

मुंबई : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हरिदास बोंबलेची आत्महत्या…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group