राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मान्यवरांचे सलोख्याचे आवाहन

सण-उत्सवांचा माहोल आहे. रंगोत्सव, रमजान, लोहडी, वसंतोत्सव आणि गुढी पाडवा!  पण राजकीय – सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नागपुरात हिंसाचार, कोकणातल्या घटना, अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ या अशांततेत जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.  महाराष्ट्र धर्म म्हणजे बंधुता, समता आणि सलोखा. छत्रपती शिवरायांनी त्याची पायाभरणी केली; संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई,…

अधिक वाचा

आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन 

मुंबई : आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे…

अधिक वाचा

पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच करायला हवी

पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच  करायला हवी. प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला आणि दैनदिन वापरात सिंगल युज प्लास्टिक चा वापर करणे टाळले,नैसर्गिक संसाधनाचा कमीत कमी वापर केला,विजेचा अतिरिक्त वापर टाळला , पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले , तर रहिवासी संकुलानी सांडपाण्याचा  पुन:र्वापर  सोसायटीतील झाडांसाठी केला तर आपल्या प्रत्येक नागरिकाची भूमिका पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावेल असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…

अधिक वाचा

नेपाळमध्ये राजेशाही बहालीसाठी हिंसक निदर्शने:काठमांडूत कर्फ्यू

नेपाळमध्ये राजेशाही बहालीच्या मागणीसाठी शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली. काठमांडूच्या तिनकुनेमध्ये हजारो राजेशाही समर्थक रस्त्यावर उतरले आणि एका इमारतीची तोडफोड केली. नंतर तिला पेटवून दिले. पोलिसांवर दगडफेक केली. सुरक्षा दलाने अश्रुधुराचा मारा केला. या धुमश्चक्रीत एक निदर्शक व एका पत्रकाराचा मृत्यू झाला. प्रशासनाने काठमांडूत संचारबंदी लागू केली. लष्कर तैनात केले. निदर्शकांनी ‘राजा आआे, देश बचाआे, ‘भ्रष्ट…

अधिक वाचा

म्यानमार, थायलंड हादरले! भूकंपामुळे ७०० जणांचा बळी, जखमींची संख्या १,६०० च्या पुढे

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेलं भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार हे सध्या गृहयुद्धात अडकलं आहे. त्यातच म्यानमारवासियांवर शुक्रवारी आणखी एक संकट कोसळलं. म्यानमार व शेजारच्या थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा बळी…

अधिक वाचा

मुस्लीम देशांमध्ये वाढले अचानक बालविवाह

ऑक्सफॅम आणि युनिसेफनुासर, 15 ते 19 वर्षे वयोगटातील 70% विवाहित मुली कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराला बळी पडतात. कमी वयात गर्भधारणा झाल्यास गुंतागुंत आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढते. तसेच लग्नानंतर मुलींचे शिक्षण खंडित होते. मुस्लीम देशांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मिडील ईस्ट आणि उत्तर आफ्रिका भागात बालविवाह थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहे. परंतु हे प्रयत्न…

अधिक वाचा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्सवर धुव्वाधार विजय

चेपॉकच्या मैदानावर आरसीबीने ५० धावांनी मोठा विजय नोंदवला. आरसीबीने २००८ नंतर म्हणजेच ६१५५ दिवसांनंतर चेन्नईच्या घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. धोनी मैदानावर असूनही सीएसकेच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात आरसीबीच्या संघाने सीएसकेवर दबाव कायम ठेवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात खूपच खराब झाली….

अधिक वाचा

वडिलांचे अफेअर,दिशाच्या मृत्यूचे कारण ?

मुंबई : दिशा सालीयांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहे. आज एक नवा अँगल चर्चेत आला तो म्हणजे मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणणीभूत ठरल्याचं धरल्याच दिसत आणि त्यावरून राजकारण तापलय. आपण नार्को टेस्ट साठी तयार आहोत पण आधी आदित्य ठाकरेंची नार्को करा असा आव्हान…

अधिक वाचा

भूकंपाने हादरले म्यानमार आणि बँकॉक; बौद्ध मठांचे नुकसान

मान्यमारमध्ये शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. २८ मार्च २०२५ रोजी मध्य म्यानमार एका मोठ्या भूकंपाने हादरले. ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली. शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक…

अधिक वाचा

साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीने उडवले,कोयत्याने संपवले

मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द गावातील रत्नशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा खून १२ मार्च रोजी झाला. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं रत्नशिव निंबाळकर याची पत्नी प्राजक्ता निंबाळकर, बहीण शीतल शिंदे लहान मुलांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. रत्नशिव निंबाळकरच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पोलिसांनी मुख्य…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group