सावधान ! वेटिंग तिकीट असेल आता रेल्वे स्थानकावर प्रवेशास मनाई

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती देताना रेल्वे सेवेसंदर्भात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे गर्दीचं ठिकाण हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यातच, महानगर, मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर जत्रा, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकावरील ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारणही…

अधिक वाचा

गोरगरीब, वंचित, पीडितांना न्याय मिळवून देणार- अण्णा बनसोडे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेल्या सर्वोत्तम संविधानामुळेच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तीला विधानसभा उपाध्यक्षासारखे संवैधानिक पद मिळाले आहे. या संवैधानिक पदाच्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, पीडित कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेन, अशी ग्वाही नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना…

अधिक वाचा

बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून सौगात- ए- सत्ता उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले. मुस्लिमांनी मत दिल्यावर सत्ता जिहाद म्हटले. आता भाजपकडून ईद निमित्त सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशातील ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन कार्यकर्ते भेट देणार आहेत. हा कार्यक्रम सौगात-ए- मोदी नव्हे तर निर्लज्जपणा आहे. बोगस हिंदुत्ववादी आणि बुरसटलेल्या…

अधिक वाचा

अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द; मध्य रेल्वेवर ब्लाॅक

मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वेळापत्रकात बदल होणार आहे. तसेच अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारणीसाठी…

अधिक वाचा

पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील घरांची खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु

मुंबई : पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकामांमधील घरांचे बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात मार्ग निघावा यासाठी अधिवेशन काळात एक तातडीची विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली होती. त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेले काही महिन्यांपासून बंद असलेले खरेदी…

अधिक वाचा

अलाहाबाद कोर्टाचा निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

मुंबई : मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजमाची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप करण्यासाठी पुरेसे नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. या निकालामुळे माझ्यासह प्रत्येक स्त्रीला प्रचंड वाईट वाटले. मनाला क्लेश झाले. यानिर्णयाविरूध्द देशभरात संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र अखेर आपल्या संविधानाचा विजय झाला. सर्वोच्च न्यायालयाने अलहाबाद उच्च न्यायालयाच्या या…

अधिक वाचा

व्यवसायिक वाहनावर आता सामाजिक संदेश मराठीत अनिवार्य

मुंबई : येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी…

अधिक वाचा

आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे तीन जिल्ह्यात पुनर्विकास धोरण लागू

मुंबई : भाजपा आमदार अमित गोरखे यांची विधीमंडळात पुनर्विकास धोरणांसदर्भात लक्षवेधी लावल्याने पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, शाहूनगर मध्ये पुनर्विकास धोरण लागू करण्यात आले आहे. उद्योग राज्यमंत्री इंद्रायणी नाईक यांचे बैठकीत आश्वासन दिले आहे. २६ मार्च २०२५ रोजी उद्योग राज्यमंत्री इंद्राणील नाईक यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी राज्यमंत्री इंद्रणील…

अधिक वाचा

दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट

आदित्य ठाकरेनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सतीश सालियन यांच्या तक्रारीवर लवकरच एफआयआर नोंदवण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी गौप्यस्फोट केला आहे. मुंबई : दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’…

अधिक वाचा

टॉमेटोचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

मुंबईः बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत. भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group