MelghatNews; मेळघाटातील 100 ठिकाणी बाल वाचनालय खोज संस्थेचा उपक्रम 

मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे….

अधिक वाचा
Melghat

WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच

अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…

अधिक वाचा

Contractors; राज्यातील विकासकामेही थांबणार व ठप्प करणार – मिलिंद भोसले

मुंबई : (Contractors) कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर‌ संस्था यांची बिलाची रक्कम न मिळाल्याने व इतर अनेक शासनाकडून होणारे अन्यायकारक हेतुपुरस्सर गोष्टी मुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना च्या ठाणे येथे विक्रमी 30 जिल्हा पदाधिकारी व संचालक यांच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबई व‌ नागपूर व‌ छत्रपती संभाजी नगर हायकोर्टात शासनास खेचण्याचा ठोस निर्णय…

अधिक वाचा

CmReliefFund; गरीबांच्या ‘सहाय्यता निधीवर’ डल्ला मारणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मुंबई : (CmReliefFund) महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक…

अधिक वाचा
Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा
Chandrashekhar Bawankule

SandMafiya; नियमांचे उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द

मुंबई : (SandMafiya) राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्याने  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून, राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूरमधील 10 डेपोंवर उल्लंघन केल्याने कारवाई केली आहे. राज्यातील डेपोंचा वस्तुनिष्ठ अहवाल मागितला (SandMafiya) विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला…

अधिक वाचा
Msrtc

Msrtc; एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

मुंबई : (Msrtc) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे 2345 दोन्ही ट्रस्ट मध्ये भरलेच नाही…

अधिक वाचा
Bacchu Kadu

BacchuKadu; बच्चू कडू यांनी रक्तदान करत केंद्र व राज्य सरकारचा केला जाहीर निषेध

परभणी : (BacchuKadu) माळसोन्ना (परभणी) येथील सचिन बालाजी जाधव व त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव या तरुण दाम्पत्याची आत्महत्या नव्हे तर शासनाने केलेला तिहेरी हत्याकांड आहे. असा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी आरोप केला आहे. तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या माळसोन्ना गावात जाऊन कडू यांनी रक्तदान करत केंद्र व…

अधिक वाचा

PrakashAmbedkar; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धरणे आंदोलन; प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

बोधगया : (PrakashAmbedkar) बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंबेडकर 4 दिवसांपासुन बिहार दौर्यावर  (PrakashAmbedkar) ॲड. आंबेडकर हे मागील 3-4 दिवसांपासून बिहार दौऱ्यावर असून, त्यांनी या कालावधीत बिहारमधील विविध…

अधिक वाचा

VBA; शांततेचा हा शेवटचा मार्च सुजात आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

परभणी : (VBA) परभणी येथे झालेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य शांतता मार्च निघाला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले असून, शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सुजात…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group