सद्भावना कार्यक्रम

Beed Congress;बीड जिल्ह्याच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा – हर्षवर्धन सपकाळ

परळी: (Beed Congress) महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे या…

अधिक वाचा
Eng.Milind Bhosale

maharashtra gramvikas;महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाविरोधाक कंत्राटदारसंघटनाची हायकोर्टात धाव

मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली आहे. राज्यातील अनेक शासकीय विभाग हे छोटे-छोटे ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर‌ सहकारी संस्था यांचा व्यवसाय देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप कंत्राटदार संघंटनेने राज्य सरकारवर केला आहे. 15 लाखाच्या आतील कामे ग्रामपंचायतींना (maharashtra gramvikas) वर्ष 2022 मध्ये…

अधिक वाचा

Caste wise census;जातनिहाय जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समान संधी, समतोल विकास, पर्याप्त प्रनिधीत्वाची हमी

मुंबई: (Caste wise census) केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. ओबीसी, दलित, आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. भाजपा सरकारचा आधी…

अधिक वाचा

Somnath Suryavanshi; न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती !

औरंगाबाद : (Somnath Suryavanshi) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश…

अधिक वाचा

Maharashtra Congress; नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  (Maharashtra Congress) छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले. नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  संविधान सद्भावना यात्रेला…

अधिक वाचा

pahalgam; विजय वडेट्टीवारांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मुंबई : (pahalgam) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडित कुटुबियांबाबत संवेदनाहीन वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विरोधात आज शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे जोरदार आंदोलन केले. पर्यटकांच्या अनुभवावर शंका उपस्थित करणाऱ्या आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या वडेट्टीवार याने ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार डॉ. मनीषा कायंदे, शायना एन.सी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांची रेती घाटावर धकड कारवाई

Devendra Fadanvis; सत्ताधारी भाजपा आमदारांनेच मुख्यमंत्री, महसुलमंत्र्याना दिला घरचा अहेर

मुंबईः (Devendra Fadanvis) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती धोरणाची घोषणा करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशी गोंडस योजना जाहिर केली खरी, प्रत्यक्षात राज्यातील रेती घाटांवर काय परिस्थिती असेल याची प्रचीती वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्रास सुरू असलेल्या वर्धा नदीवरील रेती घाटावर दिसून आली. खुद्द सत्ताधारी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर…

अधिक वाचा

Eknath Shinde; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल

श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde) पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर…

अधिक वाचा
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती

Jansuraksha; जनसुरक्षा कायद्याची गरज नाही, जुलमी कायदा रद्दच करा

Jansuraksha मुंबई ः (Jansuraksha) जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती मुंबईत स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याशिवाय त्यांचे मित्र पक्ष असलेल्या इतर पक्षांच्याही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या सहभाग असून, मंगळवारी राज्यभर व मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा दिला आहे. जनसुरक्षेच्या नावावर…

अधिक वाचा

Pankajbhoyar; गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेती तस्करांचा सुळसुळाट, रेती तस्करांवर प्रशासनाचा “अंकुश” नाही 

वर्धा : (Pankajbhoyar)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वर्धेचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या गृहजिल्ह्यात रेती तस्करांनी शेकापुर रेती घाटावरून अवैध रित्या पाच कोटींच्या रेतीची तस्करी केली. रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही त्यातून कोट्यवधीच्या रेतीमधून शासनाचा महसूल बुडवला आहे. महत्वाच म्हणजे रेती तस्कर हा भाजपचा मोठा नेता असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे….

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group