युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्यांना भारताची मदत 

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना मुंबई : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी…

अधिक वाचा

पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम 

स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्यावर धोक्याची शक्यता  वर्धा : वर्धा, अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोकलेन व जेसीबीसारख्या जड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या यांत्रिक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्र, भूजलस्तर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या…

अधिक वाचा

जिल्हा परिषदेच्या वर्हा सर्कलमध्ये काँग्रेसने उमेदवारी शिरजगाव मोझरीत द्यावी

सर्वपक्षीय बैठकीत गावकऱ्यांचा सुर; सर्व राष्ट्रीयकृत पक्षाकडून शिरजगाव मोझरीत उमेदवारी न देता अन्याय केला जात असल्याची आरोप  शिरजगाव मोझरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांनी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने शिरजगाव मोझरी गावात उमेदवारी दिली नसल्याने यावेळी खुला प्रवर्गासाठी गावाने प्रबळ दावेदारी ठोकली आहे. शिरजगाव मोझरी…

अधिक वाचा

माता रमाई स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देणार

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आश्वासन पुणे : पुणे येथील माता रमाई स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील ४१ नंबरचे राष्ट्रीय स्मारक माता रमाई असेल यासाठी राज्यसरकारककडे बैठका घेत पाठपुरावा करू असे आश्वासन उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिला आहे. माता रमाई स्मारक पुणे येथील…

अधिक वाचा

विधीमंडळातील आश्वासने आता ९० दिवसांत पूर्ण होणार!

संसदीय कार्य विभागाचे परिपत्रक विधीमंडळाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ठरणार सकारात्मक; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास. मुंबई: तुषार पाटील  विधानमंडळात मंत्र्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने ९० दिवसांच्या आत पूर्ण करणे आता बंधनकारक असणार आहे. संसदीय कार्य विभागाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकामुळे सार्वजनिक कामांना गती मिळेल आणि विधीमंडळाच्या कामकाजाची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. बनसोडे यांनी सांगितले की, “विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये…

अधिक वाचा

…मदत द्या, नाहीतर खुर्च्या सोडा!

पूरग्रस्तांसाठी काँग्रेस ३ ऑक्टोबरला राज्यभर आक्रमक आंदोलन करणार मुंबई: अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यास महाभ्रष्ट महायुती सरकारने केलेल्या दिरंगाईमुळे काँग्रेस पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे डोळेझाक करणाऱ्या या ‘मुक्या-बहिऱ्या’ सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसकडून जोरदार आंदोलन पुकारण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात १०० लाख हेक्टरहून…

अधिक वाचा

नवी मुंबईतील राजकारणात शिंदे – नाईक संघर्ष शिगेला

महापालिका निवडणुकांसाठी रंगणार मोठी लढाई नवी मुंबई | तुषार पाटील नवी मुंबईच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आता थेट शहराच्या सत्ता समीकरणावर परिणाम करणारा ठरत असल्याचे चित्र आहे. शिंदे गटाची आक्रमक रणनीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकत्याच घेतलेल्या…

अधिक वाचा

Nashik Hemlata Patil joins the Nationalist Congress Party नासिकमधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अजित पवारांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक मुंबई : Nashik Hemlata Patil joins the Nationalist Congress Party नाशिकमधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशामुळे राज्यात सत्ता मिळवल्याबद्दल महिला कार्यकर्त्यांचे…

अधिक वाचा
Devendra Fadanvis VS Harshvardhan Sapkal

ruling party members but also the ministers and MLAs सत्ताधारी पक्षातील आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले

मुख्यमंत्र्यांनी माज उतरवण्याची धमक दाखवावी: हर्षवर्धन सपकाळ मुंबई : ruling party members but also the ministers and MLAs राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही…

अधिक वाचा

Mumbai Congress; सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई : Mumbai Congress मुंबई विभागीय काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रवक्ते, माध्यम समन्वयक म्हणून बजावली यापूर्वी जबाबदारी Mumbai Congress सुरेशचंद्र राजहंस यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात प्रवक्ते, मुंबई काँग्रेसच्या स्लम सेल विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group