Maharashtra Mantralay; मुंबई मंत्रालय जनतेवरील प्रवेशाचे निर्बंध तातडीने मागे घेणे आवश्यक 

मुंबई : (Maharashtra Mantralay) महाराष्ट्रातील जनता जवळपास १२ ते १४ कोटी या सर्व जनतेचे महत्त्वाचे व मुलभूत सुविधा, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मुंबई येथे असलेले मंत्रालयाची इमारत व त्यामधील काम करणारे प्रशासन व राज्यकर्ते यांनी आता राज्यातील जनतेवरच मंत्रालय मध्ये‌ आपले कामे घेऊन येणारे जनता यावरच आता प्रवेशावर बंधने‌ घातली आहे ती अत्यंत…

अधिक वाचा

bhima koregao;शरद पवार यांना भिमाकोरेगाव प्रकरणात रस उरला नाहीये का ?

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप  मुंबई : (bhima koregao) भीमा कोरेगाव दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 24 जानेवारी 2024 रोजी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे 30 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करण्याचे लेखी निर्देश भिमाकोरेगाव चौकशी आयोगाने दिले होते….

अधिक वाचा

harijan sevak sangh; महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

मुंबई  : (harijan sevak sangh) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात प्रचार, प्रसाराचे काम करणार harijan sevak sangh हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन…

अधिक वाचा
Punam Mahajan Banner

insult of tiranga; भाजपा माजी खासदार पुनम महाजनांकडून तिरंग्याचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुनम महाजन असलेल्या बॅनरवर उलटा तिरंगा वापरण्यात आला. मुंबई : (insult of tiranga) वांद्रे पुर्व विभानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी खासदार पुनम महाजन यांचा फोटोचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामध्ये मिशन सिंदुर राबवल्याने भारतीय सेवेच्या सर्व विर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या बॅनरवर उलटा तिरंगा छापण्यात…

अधिक वाचा
Jayhind Yatra Congress

jayhind yatra; भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ काँग्रेसची मुंबईत ‘जय हिंद यात्रा’

मुंबई : (jayhind yatra)भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्याकरिता मुंबई काँग्रेसच्या वतीने आज जय हिंद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय सशस्त्र दलांच्या निर्णायक कृतीचे जोरदार समर्थन केले. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी वीर जवानांच्या अटळ समर्पणाचा सन्मान करत, काँग्रेस आपल्या निर्भय सशस्त्र दलांसोबत एकजूट आहे, हा संदेश देण्यात आला. मोठ्या प्रमामात…

अधिक वाचा
Pune

Paud nageshwar mandir; पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाजविघातक

अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा इशारा पुणे : (Paud nageshwar mandir) “मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर घडलेली विटंबनेची घटना अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती माणूस नसून हैवान आहे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि होणारच,” असा ठाम इशारा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ….

अधिक वाचा
सद्भावना कार्यक्रम

Beed Congress;बीड जिल्ह्याच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा – हर्षवर्धन सपकाळ

परळी: (Beed Congress) महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे या…

अधिक वाचा
Eng.Milind Bhosale

maharashtra gramvikas;महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाविरोधाक कंत्राटदारसंघटनाची हायकोर्टात धाव

मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली आहे. राज्यातील अनेक शासकीय विभाग हे छोटे-छोटे ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर‌ सहकारी संस्था यांचा व्यवसाय देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप कंत्राटदार संघंटनेने राज्य सरकारवर केला आहे. 15 लाखाच्या आतील कामे ग्रामपंचायतींना (maharashtra gramvikas) वर्ष 2022 मध्ये…

अधिक वाचा

Caste wise census;जातनिहाय जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समान संधी, समतोल विकास, पर्याप्त प्रनिधीत्वाची हमी

मुंबई: (Caste wise census) केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. ओबीसी, दलित, आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. भाजपा सरकारचा आधी…

अधिक वाचा

Somnath Suryavanshi; न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती !

औरंगाबाद : (Somnath Suryavanshi) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group