पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा

MelghatNews; मेळघाटातील 100 ठिकाणी बाल वाचनालय खोज संस्थेचा उपक्रम 

मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे….

अधिक वाचा
Melghat

WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच

अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…

अधिक वाचा
Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा
Msrtc

Msrtc; एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

मुंबई : (Msrtc) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे 2345 दोन्ही ट्रस्ट मध्ये भरलेच नाही…

अधिक वाचा

VBA; शांततेचा हा शेवटचा मार्च सुजात आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

परभणी : (VBA) परभणी येथे झालेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य शांतता मार्च निघाला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले असून, शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सुजात…

अधिक वाचा

sujat ambedkar; हिंगोली ट्रॅक्टर अपघातातील कुटुंबाला सुजात आंबेडकरांची भेट 

मुंबई : (sujat ambedkar) हिंगोलीतील गुंज (माळ), वसमत येथील ट्रॅक्टर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरीकांशी संवाद साधला, शिवाय त्यांचे दैनंदिन समस्या सुद्धा जाणून घेतल्या. तर मृतक कुटुंबातील नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले. 4 एप्रील रोजी झाला होता अपघात(sujat ambedkar) पीडित महिलेच्या मुलीने घडलेला प्रसंग…

अधिक वाचा

Gram Panchayat Diwankhed ; 100 टक्के ग्रामपंचायत कर भरा प्रोत्साहन बक्षीस मिळवा 

मुंबई : (Gram Panchayat Diwankhed) अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील दिवाणखेड ग्रामपंचायतीने अत्यंत अभिनव उपक्रम आपल्या ग्रामपंचायती मध्ये राबवून नावारूपाला आली आहे. 100 टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्यांना थेट प्रोत्साहन बक्षीस योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग तिवसा तालुक्यात झाला असून, स्थानिक नागरिकांकडूनही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिवानखेडा ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम…

अधिक वाचा

आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी

मुंबई : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हरिदास बोंबलेची आत्महत्या…

अधिक वाचा

राज्यातील प्राध्यापकांच्या समस्यांबाबत प्रधान सचिवांची सकारात्मक भूमिका

मुंबई : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ – महाराष्ट्र प्रांताच्या शिष्टमंडळाने वेणुगोपालजी रेड्डी, प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांची मंत्रालयात भेट घेऊन, महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर देखील उपस्थित होते. महासंघाचे राष्ट्रीय सचिव (उच्च शिक्षण) व महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group