वर्धा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव 70 हजार ब्रास, उचल 2 लाख ब्रास पेक्षा अधिक

वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील काही रेती घाटांचा अधिकृत लिलाव सुमारे ७० हजार ब्रास इतकाच करण्यात आल्याची नोंद असताना, प्रत्यक्षात मात्र २ लाख ब्रासपेक्षा अधिक रेतीची उचल झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. यामुळे महसूल विभाग, खनिज विभाग आणि पर्यावरण यंत्रणेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. https://www.facebook.com/share/v/1AhpKHAVxV/?mibextid=wwXIfr स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घाटांवर मोठ्या प्रमाणात पोकलेन…

अधिक वाचा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत बोथे गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये

सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली भुमीका तिवसा: ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा विचार मांडणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरूषांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग तर खंजिरी भजनांनी…

अधिक वाचा

काँग्रेसला मोझरीचा मोह सुटेना जिल्हा परिषद भेटेना 

वर्हा जिल्हा परिषदेत काँग्रेसची अस्तित्वाची लढाई  अमरावती : कित्येक पंचवार्षिक वर्हा जिल्हा परिषद सर्कल मधील उमेदवारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोझरीतच ठेवली. परिणामी जातीय ध्रुवीकरणात काँग्रेस उमेदवार कधीच निवडून येऊ शकला नाही. त्याचा फायदा सरळ-सरळ प्रहारचे संजय देशमुख यांना झाला आहे. हे अंतर्गत साठगाठ असेल किंवा नसेलही, अशातच अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद निवडणुकीत…

अधिक वाचा

वनराणीच्या आगमनात ट्रॅकमार्गावरील चोरीचा अडथळा

नेत्वा धुरी मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बच्चेकंपनीच्या आवडत्या वनराणी (मिनीट्रेन)च्या आगमनाला चोरीचे गालबोट लागले आहे. उद्यानातील पाड्यातील लोकांनी ट्रॅकमार्गातील साहित्य चोरल्याने मिनीट्रेनचा मार्ग धोकादायक ठरला आहे. साहित्य चोरल्याने मिनी ट्रेन रुळावरुन घसरण्याची भीती असल्याने या प्रकरणी एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली असून, गेल्या आठवड्याभरापासून उद्यान प्रशासन संपूर्ण ट्रॅकमार्गाची तपासणी करत आहे.  गेल्या…

अधिक वाचा

भारतीय मानक ब्युरो, पुणे शाखा कार्यालयाचा जागतिक मानक दिन साजरा

एसडीजी -१७ सदैव जागतिक दर्जाचे, शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट करणारा संदेश – अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा पुणे : जागतिक मानक दिन २०२५  एसडीजी -17 अर्थात ध्येयांसाठी भागीदारी पुणेकरता केवळ एक उत्सव नव्हता, तर हा सदैव जागतिक दर्जाचे आणि शाश्वत मानक तयार करण्याचा आणि त्यासाठी सर्व घटकांमध्ये भागीदारीचे महत्त्व स्पष्ट…

अधिक वाचा

अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत मार्ग होणार सुकर

समुद्रालगतची जागा महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा लवकर हस्तांतरण करा; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या महसूल विभागाला सूचना मुंबई : दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत समुद्रालगतचा रस्ता तयार करण्यासाठी महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने करा,त्यासाठी पर्यावरण विभाग व इतर बाबींची परवानगी घ्या अश्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या आहेत. विधानसभा…

अधिक वाचा

पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारी ठरेल; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास राज्यसरकारने घेतलेला पुढाकार हा समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारा ठरेल असा विश्वास  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त…

अधिक वाचा

नवी मुंबई मनपाची बेलापूरमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई

महापालिकेने अनधिकृत बांधकामावर घातली गंडांतर नवी मुंबई : तुषार पाटील  नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली. वारंवार नोटीस देऊनही बांधकाम न हटवल्याने ही धडक मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही…

अधिक वाचा
www.mahalakshvedhi.com

Environment-friendly Ganeshotsav competition पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिकेची अनोखी स्पर्धा

नवी मुंबई: Environment-friendly Ganeshotsav competition गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा एक मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. या वर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यामुळे, त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेने ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा २०२५-२६’ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश गणेशोत्सव मंडळांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रोत्साहित करणे,…

अधिक वाचा
Ajit Pawar

Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support लोकांच्या कामांना प्राधान्य दिल्यास लोक पाठीशी ठामपणे उभे राहतात: अजितदादा पवार

मुंबई: Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, लोकांची कामे केली तरच लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group