मोदीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार ?

मुंबई : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

अधिक वाचा

Ramdas Athavale : संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात भीम जयंतीला रामदास आठवलेंची उपस्थिती

संयुक्त राष्ट्र संघ (युनो) च्या मुख्यालयात साजऱ्या होणाऱ्या भीम जयंती महोत्सवाला  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले सहपत्नी अमेरिकेत दाखल झाले.  मुंबई / न्यूयॉर्क : विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात  संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या मुख्यालयात करण्यात आले आहे. दरवर्षी युनो च्या मुख्यालयात भीम जयंती चे आयोजन…

अधिक वाचा

टॅरिफ, ट्रम्प आणि जागतिक व्यापार: बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताचे स्थान

धनंजय पुष्पलता करवीर ठाकरेलोकधोरण तज्ज्ञ, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समो.क्र. 9764486664एक्स हँडल : http://@Thackeraythinks अलीकडच्या काही वर्षांत जागतिक व्यापारात भूकंपासारखे बदल झाले आहेत. यामागे प्रमुख कारण ठरले आहे संरक्षणवादी धोरणांचे पुनरागमन, विशेषतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात, ज्यांनी जागतिकीकरणाच्या दीर्घकालीन संकल्पनेला थेट आव्हान दिले. सरकारांकडून लावण्यात येणाऱ्या “टॅरिफ” या कराचा वापर केवळ महसूल संकलनापुरताच…

अधिक वाचा

भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली, धर्मशील राजा अशोक सम्राट

धर्माराजिका चक्रवात, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, भूपतिं, मौर्यराजा, अशोक, धर्माशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धर्मनायक सम्राट अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हे भारताच्या इतिहासातील सर्वात महान, शक्तिशाली आणि धर्मशील सम्राट मानले जातात. चक्रवर्ती सम्राट अशोक – एक असा राजा ज्यांनी युद्धातून शांतीकडे, सत्ता तृष्णेतून धर्मनीतीकडे आणि विजयाच्या हव्यासातून मानवतेकडे वाटचाल केली. आज त्यांची जयंती साजरी करताना,…

अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात…

अधिक वाचा

कांचा गचीबोवलीची 400 एकर वन जमिनीवर बुलडोझर 

तेलंगणा सरकारने रंगारेड्डीतील कांचा गचीबोवली येथील 400 एकर हिरवळीच्या वनजमिनीची सफाई सुरू केल्यावर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला आहे.  हैदराबाद : उच्च न्यायालयात खटला सुरू असतानाही, तेलंगणा सरकारने रंगारेड्डीतील कांचा गाचीबोवली येथील 400 एकर वनजमिनीची मंजुरी सुरू केल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला. प्रस्तावित लिलावाबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरुद्ध मोर्चा…

अधिक वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास…

अधिक वाचा

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवलेंची बिहारच्या राज्यपालांची भेट

मुंबई :  महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा  या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बिहार चे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली.बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे जागतीक स्तरावर बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात…

अधिक वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौऱ्यावर 

देशाचे पंप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहे. त्यामुळे नागपूरात हिंसाचारच्या घटनेनंतर शहरातील ‘एक है तो सेफ हैं’ च्या बॅनर्सची सर्वत्र  चर्चा आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या…

अधिक वाचा

नेपाळमध्ये राजेशाही बहालीसाठी हिंसक निदर्शने:काठमांडूत कर्फ्यू

नेपाळमध्ये राजेशाही बहालीच्या मागणीसाठी शुक्रवारी हिंसक निदर्शने झाली. काठमांडूच्या तिनकुनेमध्ये हजारो राजेशाही समर्थक रस्त्यावर उतरले आणि एका इमारतीची तोडफोड केली. नंतर तिला पेटवून दिले. पोलिसांवर दगडफेक केली. सुरक्षा दलाने अश्रुधुराचा मारा केला. या धुमश्चक्रीत एक निदर्शक व एका पत्रकाराचा मृत्यू झाला. प्रशासनाने काठमांडूत संचारबंदी लागू केली. लष्कर तैनात केले. निदर्शकांनी ‘राजा आआे, देश बचाआे, ‘भ्रष्ट…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group