Reti mafiya; महसुल अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या उत्खनन सुरूच

रविवारी दुपारपासून उत्खननाला सुरुवात वर्धा: (Reti mafiya) हिंगणघाट तालुक्यात शेकापुर बाई या घाटावरून रविवारी सकाळपासून पोकलेन आणी जेसीबीच्या माध्यमातून अवैध रित्या उत्खननाला सुरुवात झाली. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी रेतीमाफियांवर कारवाईकरून त्यांचे ट्रक पकडले होते. मात्र, त्यांनंतर आता पुन्हा एकदा रेती तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहे. अधिक वाचा : https://mahalakshvedhi.com/wardha-collector-reti-chori/ महसूल विभागाच्या धोरण धाब्यावर (Reti mafiya) रेती…

अधिक वाचा
Ramdas Athawale

Phule movie;’फुले” चित्रपट टॅक्स फ्री करावा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंतर आता, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही मागणी मुंबईः (Phule movie) महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास…

अधिक वाचा

Cabinet decision; सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले 11 निर्णय

मुंबईः (Maharashtra cabinet) राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली असून, तब्बल 11 निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये विशेषतः मुळशी येथील टेमघर प्रकल्पाला 488.53 कोटींच्या किंमतीची सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. असे झालेत 11 निर्णय (Maharashtra cabinet)

अधिक वाचा

Dr.Babasaheb Ambedkar; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे राज्य सरकारने केले प्रकाशन

मुंबई : (Dr.Babasaheb Ambedkar) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. जनता खंड ची निर्मिती (Dr.Babasaheb Ambedkar) डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9…

अधिक वाचा

wardha collector;वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीवर कारवाई;रेती घाटावर का नाही ?

मुंबई : (wardha collector) वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर जाऊन महसूल अधिकारी आणि रेती माफियांचे अवैध रेती उपसा करण्याचे मधुर सबंध उघड केल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे आणि किती प्रामाणिक आहे. हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर…

अधिक वाचा

Gadchiroli; अवैध उत्खननावर 47 कारवायांत 29 लाखांचा दंड

गडचिरोली :  (Gadchiroli) जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने मागील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत 47 प्रकरणात एकूण 29 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. जिल्हाभरात वाळू, मुरूम आणि मातीच्या अवैध उत्खननाविरोधात सर्वाधिक म्हणजेच 43 कारवाया वाळूच्या, 3 मुरमाच्या तर 1 कारवाई मातीच्या प्रकरणात करण्यात आली आहे. गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांमध्ये सर्वाधिक कारवाईची प्रकरणे…

अधिक वाचा

PahalgamAttack; पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची बांद्र्यात निषेध रॅली

मुंबई : (PahalgamAttack) जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला. या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया  करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. आरपारची लढाई गरजेची (PahalgamAttack)…

अधिक वाचा
पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा
हर घर जल, हर नल जल योजना

NarendraModi; “हर घर नल, हर नल जल” योजनेच्या पोकळ घोषणा

मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहिणी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group