Yashomati Thakur marathi bhasha; फडणवीसांनी मराठीची पुतना मावशी होऊ नये : यशोमती ठाकूर

मराठी भाषेच्या लढ्याला शेवटपर्यंत साथ देणार; शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या धरणे आंदोलनाला भेट मुंबई : Yashomati Thakur marathi bhasha शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा असू नये, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे. त्यामुळे बाल मनावर हिंदी लादून मातृभाषेला, माय भूमीला पोरकं करण्याचा सरकारचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. फडणवीसांनी जरी हिंदी भाषेचा…

अधिक वाचा

Tiger attack on human in SGNP; मुंबईत वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात वनमजूर जखमी,

नेत्वा धुरी मुंबई : Tiger attack on human in SGNP मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाने वनमजूरावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वनमजूराचा जीव थोडक्यात बचावला असला तरीही वनमजूर आणि प्राणीरक्षकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  नेमकी घटना काय ? Tiger attack on human in SGNP २२ जून रोजी उद्यानातील…

अधिक वाचा

Hinganghat MLA Sameer Kunawar’s silence; आर्वीच्या रेतीचोरीचा मुद्दा विधानपरिषदेत; हिंगणघाटचे आमदार समीर कुणावारची चुप्पी 

मुंबई : Hinganghat MLA Sameer Kunawar’s silence वर्धा जिल्ह्यातील आर्वी रेती चोरी प्रकरण विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांनी विधानपरिषदेत उचलून धरले. तलाठी व महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याच सांगितल जातंय. मात्र हिंगणघाट येथील शेकापुर बाई आणि दारोडा या रेती घाटावर कोट्यवधींची चोरी करणाऱ्या रेती तस्करांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही.  रेतीचोर भाजपा नेत्याला थेट महसूल…

अधिक वाचा

Supreme Court; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार ― ॲड. प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक पारदर्शक होती का?; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल! मुंबई : Supreme Court २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले असले तरी, निवडणूक प्रक्रिया खरोखरच फ्री आणि फेअर झाली का, यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड….

अधिक वाचा

maharashtra legislative assembly;महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत 

मुंबई :  maharashtra legislative assembly महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न maharashtra legislative assembly विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री…

अधिक वाचा
Ganesh Naik

maharashtra forest; दिल्लीवारीला निघालेल्या वनाधिकाऱ्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार

तक्रारीत सत्यता आढळल्यास कारवाईचे वनमंत्र्यांनी दिले संकेत नेत्वा धुरीमुंबईः maharashtra forest मुंबईतील बोरिवली येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय तसेच वनविभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांनी पश्चिम वन्यजीव विभागाचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लमेंट बेन यांच्याविरोधात वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार केली आहे. कार्यालयीन कामकाजात नियमबाह्य कृती करत आपल्याला मानसिक…

अधिक वाचा
महाॲग्री-एआय धोरण

mahaagri-ai; महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ मंजूर

मुंबई : राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तार होणार mahaagri-ai कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer…

अधिक वाचा

Indrayani river;इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ

दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला ? मुंबई : Indrayani river पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित…

अधिक वाचा

major corruption ४० हजार कोटींच्या निविदांमध्ये महाभ्रष्टाचाराविरोधात संदेश ढोणे यांचे आझाद मैदानावर आमरण उपोषण

मुंबई : major corruption महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (MSIDC) २०२३-२४ मध्ये काढलेल्या १५० ठेकेदार निविदांमध्ये कामाचे स्वरूप, सहभागी ठेकेदारांची पात्रता, लखोटे उघडण्याची पद्धत, आणि अंतिम कामांचे वाटप या सर्वच टप्प्यांवर गंभीर प्रकारचे नियमभंग, अपारदर्शकता आणि संघनमताने भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आली आहे.  निलेश सांबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग major corruption हा प्रकार सुमारे ४०,०००…

अधिक वाचा

harass two people; वनाधिकारी बायकोच्या सरकारी गाडीचा वापर करुन बडतर्फ अधिकाऱ्याचे दोन जणांना मारहाण

नेत्वा धुरी मुंबई: harass two people बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सरकारी वाहनाचा गैरवापर होत असल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.  उद्यानाच्या दक्षिण विभागाच्या विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी पाटील यांचे पती पवन पाटील यांनी उद्यानाबाहेरील लॉण्ड्रीच्या दुकानदारांना मारहाण केली. लॉण्ड्रीच्या दुकानाला भेट देताना त्यांनी रेवती कुलकर्णी यांना वनविभागाने देऊ केलेल्या सरकारी वाहनाचा वापर करत आपण सरकारी…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group