Gadchiroli; अवैध उत्खननावर 47 कारवायांत 29 लाखांचा दंड

गडचिरोली :  (Gadchiroli) जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने मागील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत 47 प्रकरणात एकूण 29 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. जिल्हाभरात वाळू, मुरूम आणि मातीच्या अवैध उत्खननाविरोधात सर्वाधिक म्हणजेच 43 कारवाया वाळूच्या, 3 मुरमाच्या तर 1 कारवाई मातीच्या प्रकरणात करण्यात आली आहे. गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांमध्ये सर्वाधिक कारवाईची प्रकरणे…

अधिक वाचा

PahalgamAttack; पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची बांद्र्यात निषेध रॅली

मुंबई : (PahalgamAttack) जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला. या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया  करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. आरपारची लढाई गरजेची (PahalgamAttack)…

अधिक वाचा
पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा
हर घर जल, हर नल जल योजना

NarendraModi; “हर घर नल, हर नल जल” योजनेच्या पोकळ घोषणा

मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहिणी…

अधिक वाचा

Contractors; राज्यातील विकासकामेही थांबणार व ठप्प करणार – मिलिंद भोसले

मुंबई : (Contractors) कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर‌ संस्था यांची बिलाची रक्कम न मिळाल्याने व इतर अनेक शासनाकडून होणारे अन्यायकारक हेतुपुरस्सर गोष्टी मुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना च्या ठाणे येथे विक्रमी 30 जिल्हा पदाधिकारी व संचालक यांच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबई व‌ नागपूर व‌ छत्रपती संभाजी नगर हायकोर्टात शासनास खेचण्याचा ठोस निर्णय…

अधिक वाचा

CmReliefFund; गरीबांच्या ‘सहाय्यता निधीवर’ डल्ला मारणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मुंबई : (CmReliefFund) महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक…

अधिक वाचा
Chandrashekhar Bawankule

SandMafiya; नियमांचे उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द

मुंबई : (SandMafiya) राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्याने  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून, राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूरमधील 10 डेपोंवर उल्लंघन केल्याने कारवाई केली आहे. राज्यातील डेपोंचा वस्तुनिष्ठ अहवाल मागितला (SandMafiya) विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला…

अधिक वाचा
NileshSambare

NileshSambare; कोकणच्या समाजकारण-राजकारणातील आश्वासक चेहरा निलेश सांबरे

मुंबई : (NileshSambare) निसर्गाची भरभरून उधळण लाभलेली निसर्गभूमी म्हणून कोकणच्या पुण्यभूमीचा उल्लेख करावा लागेल. सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत तब्बल 720 किलोमीटरचा नित्तांतसुंदर समुद्रकिनारा, आंबा – पोफलीच्या बागा, सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकणची सुपीक जमीन, केरळप्रमाणे मुबलक व मुसळधार पाऊस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी बसवण्यासाठी रायगडची निवड केली इतका हा महत्वाचा प्रांत. भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख ही…

अधिक वाचा

Maharashtra Transport ; डेप्युटी आरटीओच्या आशिर्वादाने इन्स्पेक्टरने सुटीच्या दिवशी दिडशे वाहनांना दिले फिटनेस प्रमाणपत्र

मुंबई : (Maharashtra Transport) राज्याच्या परिवहन विभागात दर दिवशी घोटाळे, भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड होत आहे. राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे अड्डे झाल्याचे चित्र आहे. अशातच अंधेरी आरटीओ कार्यालयातील अजब- गजब प्रकरण पुढे आले आहे. तत्कालीन डेप्युटी आरटीओ यांच्याच आशिर्वादाने मोटर वाहन निरीक्षकांने चक्क सुट्टीच्या दिवशी 100 पेक्षा अधिक वाहनांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group