सायन कोळीवाडा रस्त्यावर भली मोठी दारूची बाटली 

मुंबई : सायन कोळीवाडा येथे सालाबाद प्रमाणे यंदा ही नवीन संकल्पना ( ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह )या विषयावर होळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गेल्या काही वर्षा पासून रस्त्यावरील अपघात वाढत चाले आहेत आणि त्याचे जास्त जास्त हे अपघात मद्यपान करून वाहन चालवून झाले आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे. या विषयावर ही प्रतिकृती आशीष विठ्ठल…

अधिक वाचा

वर्हा गावातील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शेती साहित्यांची चोरी 

धोत्रा, वर्हा चोरांच्या टोळीमुळे शेतकरी हैराण; कुर्हा पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  तिवसा: वर्हा, धोत्रा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी कृषी पंपाचे वायर, झटका मशीनी आणि विहरीवरील मोटारी चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे ओलीताअभावी नुकसान होत आहे. कृषी पंपाच्या साहित्यांमध्ये येणारे अल्युमिनियम, तांब्याचे तार…

अधिक वाचा

पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम 

स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्यावर धोक्याची शक्यता  वर्धा : वर्धा, अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोकलेन व जेसीबीसारख्या जड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या यांत्रिक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्र, भूजलस्तर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या…

अधिक वाचा

हिंगणघाट व पुलगाव उपविभागात रेतीतस्करांचा धुमाकूळ

लिलाव नंतर सुद्धा संपूर्ण नियम अटी व शासन निर्णय धाब्यावर  वर्धा : पर्यावरण रचनेचा संपूर्ण विस्कटवाद जिल्ह्यातील काही उपविभागातील रेती घाटाचे लिलाव मात्र झाले आहे. परंतु सदर रेती उपसा मात्र नियमबाह्यच सुरू आहे. असे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. शासनाचे संपूर्ण नियम हे कागदावरच असून जीवनदान देणाऱ्या नदीचे पात्र मात्र पोखरणे सुरूच आहे. भाजपा पालकमंत्री पंकज…

अधिक वाचा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत बोथे गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये

सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली भुमीका तिवसा: ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा विचार मांडणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरूषांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग तर खंजिरी भजनांनी…

अधिक वाचा

काँग्रेसला मोझरीचा मोह सुटेना जिल्हा परिषद भेटेना 

वर्हा जिल्हा परिषदेत काँग्रेसची अस्तित्वाची लढाई  अमरावती : कित्येक पंचवार्षिक वर्हा जिल्हा परिषद सर्कल मधील उमेदवारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोझरीतच ठेवली. परिणामी जातीय ध्रुवीकरणात काँग्रेस उमेदवार कधीच निवडून येऊ शकला नाही. त्याचा फायदा सरळ-सरळ प्रहारचे संजय देशमुख यांना झाला आहे. हे अंतर्गत साठगाठ असेल किंवा नसेलही, अशातच अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद निवडणुकीत…

अधिक वाचा

अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत मार्ग होणार सुकर

समुद्रालगतची जागा महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा लवकर हस्तांतरण करा; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या महसूल विभागाला सूचना मुंबई : दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत समुद्रालगतचा रस्ता तयार करण्यासाठी महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने करा,त्यासाठी पर्यावरण विभाग व इतर बाबींची परवानगी घ्या अश्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या आहेत. विधानसभा…

अधिक वाचा

सिडको सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी ‘टाईम लाईन’ निश्चित करा

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश मुंबई: सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या ऑक्टोबर २०२४ मधील योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी कालमर्यादा (टाईम लाईन) निश्चित करावी, तसेच उत्कृष्ट दर्जाची घरे द्यावीत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत. विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात आज सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे…

अधिक वाचा

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगातील सचिवांवर जात लपवल्याचा गंभीर आरोप

मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगातील (एमईआरसी) सचिवांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आयोगाचे सचिव राजेंद्र आंबेकर यांनी २००७ मध्ये खुल्या प्रवर्गातून संचालक (वीजदर) पदावर नियुक्ती मिळवली. मात्र, त्यांच्या बेस्ट प्रशासनातील सेवा पुस्तकावर आंबेकर चांभार हिंदु असतांना, विद्युत नियामक आयोगात मात्र हिंदू मराठा अशी नोंद करण्यात आल्याने सचिवांनी जात लपवल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे…

अधिक वाचा
Animals

मुंबईच्या वनात अवरतरले तारे ! नव्या प्राण्यांची रवानगी थेट गुजरातकडे!

मुंबई : नेत्वा धुरीबोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या काळात वाघीणीने चक्क पाच नव्या बछड्यांना जन्म दिला आहे. २ ऑक्टोबर रोजी श्रीवल्ली या वाघीणीने तिस-यांदा बछड्यांनाा जन्म दिला आहे. याचदरम्यान, रत्नागिरीतील देवरुख येथे सापडलेला काळ्या बिबट्या उद्यानात दाखल झाला आहे. उद्यानात जन्मलेले बछडे गुजरातमधील सिंह मिळवण्यासाठी रवाना केले जाणार आहेत. मात्र काळ्या बिबट्या…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group