Fule

Mahatma Fule;अनंत महादेवन दिग्दर्शीत फुले चित्रपट टॅक्स फ्री करा

मुंबई : (Mahatma Fule) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अनंत महादेवन दिग्दर्शीत फुले चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. फुले चित्रपट जगभरात प्रसिद्ध (Mahatma Fule) जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हटले आहे की, 25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा “फुले” हा…

अधिक वाचा
महाआरोग्य शिबीरात

Rahul Narvekar; समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही केवळ सेवा नसून परिवर्तनाचे साधन

मुंबई : (Rahul Narvekar) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे आणि आमदार निवासातील कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ़ व्हावी, या उद्देशाने जिजाऊ सामाजिक संस्था आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सहकार्याने आमदार निवासात मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे…

अधिक वाचा

Somnath Suryavanshi; न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती !

औरंगाबाद : (Somnath Suryavanshi) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश…

अधिक वाचा

wardha collector;वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीवर कारवाई;रेती घाटावर का नाही ?

मुंबई : (wardha collector) वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर जाऊन महसूल अधिकारी आणि रेती माफियांचे अवैध रेती उपसा करण्याचे मधुर सबंध उघड केल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे आणि किती प्रामाणिक आहे. हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर…

अधिक वाचा

pahalgam; विजय वडेट्टीवारांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मुंबई : (pahalgam) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडित कुटुबियांबाबत संवेदनाहीन वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विरोधात आज शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे जोरदार आंदोलन केले. पर्यटकांच्या अनुभवावर शंका उपस्थित करणाऱ्या आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या वडेट्टीवार याने ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार डॉ. मनीषा कायंदे, शायना एन.सी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित…

अधिक वाचा
jalgaon-crime1

JalgaonCrime: लेकिनं प्रेमविवाह केल्याच्या संतापातून वडिलांचा पोटच्या पोरीसह जावयावर केला गोळीबार

जळगांव : (Jalgaon Crime News) वडिलाच्या मर्जीच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेम विवाह केला होता. वडिलांच्या डोक्यात त्याचा राग होता. हाच राग घेऊन तब्बल एक वर्षानंतर वडिलाने पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथे घडली आहे. ज्यामध्ये मुलीचा मृत्यु झाला असून, जावयी गंभीर जखमी आहे. पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना ऑनर किलिंग…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांची रेती घाटावर धकड कारवाई

Devendra Fadanvis; सत्ताधारी भाजपा आमदारांनेच मुख्यमंत्री, महसुलमंत्र्याना दिला घरचा अहेर

मुंबईः (Devendra Fadanvis) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती धोरणाची घोषणा करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशी गोंडस योजना जाहिर केली खरी, प्रत्यक्षात राज्यातील रेती घाटांवर काय परिस्थिती असेल याची प्रचीती वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्रास सुरू असलेल्या वर्धा नदीवरील रेती घाटावर दिसून आली. खुद्द सत्ताधारी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांनी नदीकाठच्या रेती साठ्यावर मारली धाड

Wardha Reti Mafiya;वर्धा, वणा, यशोदा, पोथरा नद्यांमधील रेतीवर माफियांचा डल्ला

मुंबईः (Wardha Reti Mafiya) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच रेतीधोरण जाहिर केले आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यात होत नाही. जिल्ह्यात एकूण ३६ पेक्षा जास्त अधिकृत घाट आहे. त्यामध्ये वर्धा नदीवर सर्वाधीक घाट असून, इतर वणा, यशोदा, पोथरा नदींवर सुद्धा रेतीचे घाट आहे. मात्र, यासर्व नद्यांना पोखण्याचे काम जिल्ह्यातील भाजपा नेत्यांकडून सर्रास केले…

अधिक वाचा
Pakisthan Women Cricket Team

Pahalgam Terror Attack: भारतातील महिला वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला डुच्चु मिळण्याची शक्यता

मुंबईः (Pahalgam Terror Attack) काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. त्याचा परिणाम भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंधांवर झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारता विरोधात बरळली आहे. आगामी भारतातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळण्यास…

अधिक वाचा
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar; पहलगाम हल्याविरोधात वंचीतनेही दर्शवला पाठिंबा

मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group