Pakisthan Women Cricket Team

Pahalgam Terror Attack: भारतातील महिला वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला डुच्चु मिळण्याची शक्यता

मुंबईः (Pahalgam Terror Attack) काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. त्याचा परिणाम भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंधांवर झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारता विरोधात बरळली आहे. आगामी भारतातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळण्यास…

अधिक वाचा
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar; पहलगाम हल्याविरोधात वंचीतनेही दर्शवला पाठिंबा

मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा

Pankajbhoyar; गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेती तस्करांचा सुळसुळाट, रेती तस्करांवर प्रशासनाचा “अंकुश” नाही 

वर्धा : (Pankajbhoyar)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वर्धेचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या गृहजिल्ह्यात रेती तस्करांनी शेकापुर रेती घाटावरून अवैध रित्या पाच कोटींच्या रेतीची तस्करी केली. रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही त्यातून कोट्यवधीच्या रेतीमधून शासनाचा महसूल बुडवला आहे. महत्वाच म्हणजे रेती तस्कर हा भाजपचा मोठा नेता असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे….

अधिक वाचा

MelghatNews; मेळघाटातील 100 ठिकाणी बाल वाचनालय खोज संस्थेचा उपक्रम 

मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे….

अधिक वाचा
Melghat

WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच

अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…

अधिक वाचा

CmReliefFund; गरीबांच्या ‘सहाय्यता निधीवर’ डल्ला मारणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मुंबई : (CmReliefFund) महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक…

अधिक वाचा
Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा
Msrtc

Msrtc; एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

मुंबई : (Msrtc) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे 2345 दोन्ही ट्रस्ट मध्ये भरलेच नाही…

अधिक वाचा
Bacchu Kadu

BacchuKadu; बच्चू कडू यांनी रक्तदान करत केंद्र व राज्य सरकारचा केला जाहीर निषेध

परभणी : (BacchuKadu) माळसोन्ना (परभणी) येथील सचिन बालाजी जाधव व त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव या तरुण दाम्पत्याची आत्महत्या नव्हे तर शासनाने केलेला तिहेरी हत्याकांड आहे. असा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी आरोप केला आहे. तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या माळसोन्ना गावात जाऊन कडू यांनी रक्तदान करत केंद्र व…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group