तुमसर एसडीओ, तहसीलदारांच्या निलंबनानंतर शेकापुर बाई रेती घाटावरील रेती तस्करांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई : रेती साठेबाजी रोखण्यात अपयशी ठरलेल्या तुमसरच्या एसडीओ आणि तहसीलदारांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. मात्र वर्धा जिल्ह्यात 5 कोटींच्या वर रेती चोरणाऱ्या रेती तस्करांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, मंत्रालयातील एका वरिष्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शेकापूर बाई येथील अधिकाऱ्यांवर कोणत्याही वेळेत कारवाई होण्याची शक्यता…

अधिक वाचा

आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी

मुंबई : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हरिदास बोंबलेची आत्महत्या…

अधिक वाचा

56 टक्के वेतनामुळे छत्रपती संभाजी नगर आगारातील कर्मचाऱ्यांचा पहिला बळी

मुंबई : छत्रपती संभाजी नगर आगार क्रमांक एक मधील कर्मचारी चालक मशना मारुती कांबळे वय 49 राहणार मारतोली तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांचे शुक्रवारी कर्तव्यावर असतानाच आर्थिक विवंचनेतून हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.  कांबळे  यांचे नियमित कर्तव्य अहमदपूर छत्रपती संभाजी नगर असताना रात्री तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. 56 टक्के वेतन मिळाल्यामुळे कांबळे विवंचनेत होते. घरखर्च…

अधिक वाचा

राज्यातील प्राध्यापकांच्या समस्यांबाबत प्रधान सचिवांची सकारात्मक भूमिका

मुंबई : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ – महाराष्ट्र प्रांताच्या शिष्टमंडळाने वेणुगोपालजी रेड्डी, प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांची मंत्रालयात भेट घेऊन, महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर देखील उपस्थित होते. महासंघाचे राष्ट्रीय सचिव (उच्च शिक्षण) व महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर…

अधिक वाचा

मिठागराच्या जमिनी धारावी पुनर्विकासासाठी सुरक्षितच

मुंबई : महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकासप्रकल्पासाठी सुमारे 256 एकर मिठागरांची जमीनदेण्यास मंजुरी दिली आहे. ही जागा मुलुंड, कांजूरमार्गआणि भांडूप परिसरात असून, या जमिनीवर ‘अपात्र’धारावी वासियांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पर्यावरणीय दृष्टीने काही जणांनी या प्रस्तावाला विरोधदर्शविला असतानाच, डीआरपीचे (धारावी पुनर्विकासप्रकल्प ) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  ही सर्वजमीन पूर्व द्रुतगतीमार्गाच्या…

अधिक वाचा

पुणे आरटीओ पदोन्नती प्रकरणात अर्चना गायकवाड यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मुंबई : पुणे आरटीओ पदावर पदोन्नती ने नियुक्त झालेल्या महिला अधिकारी अर्चना गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. या नियुक्तीला आरटीओ श्याम लोही यांनी औरंगाबाद मैट मध्ये चॅलेंज केले होते. शिवाय उच्च न्यायालयात सुद्ध धाव घेतली होती. मात्र, त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने शासनाने केलेल्या पदोन्नती प्रकरणात न्यायालयाचे काय काम असे म्हणत…

अधिक वाचा

पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना; नगरपरिषद संचालनालयाच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात

मुंबई : राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्याकरिता महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नगरपरिषद संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची केलेली पदोन्नती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकारी आणि मुख्याधिकारी ‘ब’ गटाचील अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर या अधिकाऱ्यांना त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवण्याची मेहरबानी काही अधिकाऱ्यांवर दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक असलेल्या एका अधिकाऱ्याचे त्याकरीता नाव वापरल्याची…

अधिक वाचा

मंगेशकर हॉस्पिटलला थकीत कर भरण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन यांच्या रुग्णालय असलेल्या इमारतींवर 22 कोटी 6 लाखांची पुणे महानगरपालिकेची कर थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात आधीच 2017 मध्ये न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाली असून, एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणानंतर आता रुग्णालयाला 7 एप्रिल रोजी थकीत कर रक्कम भरण्याचे आदेश देऊनही रुग्णालयाचे धनंजय केळकर यांनी कर…

अधिक वाचा

वर्धेत दुर्दैवी अपघातात पोलिसांचे अख्खे कुटुंब संपले 

वर्धा : वर्धेच्या तरोडा नजीक कारची ट्रकवर धडक बसल्याने वर्धेतील एका पोलीस कर्मचाऱ्यांसह अख्खं कुटुंब अपघातात संपल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुलं असा चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने वर्धेत शोककळा पसरली आहे. वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असतांना रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ…

अधिक वाचा

आमदार, महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने भाजप प्रदेश महामंत्र्यांचा 5 कोटींच्या रेतीवर डल्ला 

मुंबई : वर्धेच्या शेकापूर बाई या घाटावरून अवैध रित्या उत्खननात एका आमदाराचा हस्तक असल्याचं पुढे येत आहे. भाजपाचा प्रदेश महामंत्री हा संपूर्ण रेती माफिया चालवतोय अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तब्बल पाच कोटींची रेती चोरूनही वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनानंतर फक्त एकदाच पोलिसांकडून…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group