Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा
Msrtc

Msrtc; एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

मुंबई : (Msrtc) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे 2345 दोन्ही ट्रस्ट मध्ये भरलेच नाही…

अधिक वाचा
Bacchu Kadu

BacchuKadu; बच्चू कडू यांनी रक्तदान करत केंद्र व राज्य सरकारचा केला जाहीर निषेध

परभणी : (BacchuKadu) माळसोन्ना (परभणी) येथील सचिन बालाजी जाधव व त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव या तरुण दाम्पत्याची आत्महत्या नव्हे तर शासनाने केलेला तिहेरी हत्याकांड आहे. असा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी आरोप केला आहे. तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या माळसोन्ना गावात जाऊन कडू यांनी रक्तदान करत केंद्र व…

अधिक वाचा

PrakashAmbedkar; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धरणे आंदोलन; प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

बोधगया : (PrakashAmbedkar) बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंबेडकर 4 दिवसांपासुन बिहार दौर्यावर  (PrakashAmbedkar) ॲड. आंबेडकर हे मागील 3-4 दिवसांपासून बिहार दौऱ्यावर असून, त्यांनी या कालावधीत बिहारमधील विविध…

अधिक वाचा

VBA; शांततेचा हा शेवटचा मार्च सुजात आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

परभणी : (VBA) परभणी येथे झालेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य शांतता मार्च निघाला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले असून, शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सुजात…

अधिक वाचा

sujat ambedkar; हिंगोली ट्रॅक्टर अपघातातील कुटुंबाला सुजात आंबेडकरांची भेट 

मुंबई : (sujat ambedkar) हिंगोलीतील गुंज (माळ), वसमत येथील ट्रॅक्टर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरीकांशी संवाद साधला, शिवाय त्यांचे दैनंदिन समस्या सुद्धा जाणून घेतल्या. तर मृतक कुटुंबातील नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले. 4 एप्रील रोजी झाला होता अपघात(sujat ambedkar) पीडित महिलेच्या मुलीने घडलेला प्रसंग…

अधिक वाचा

Gram Panchayat Diwankhed ; 100 टक्के ग्रामपंचायत कर भरा प्रोत्साहन बक्षीस मिळवा 

मुंबई : (Gram Panchayat Diwankhed) अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील दिवाणखेड ग्रामपंचायतीने अत्यंत अभिनव उपक्रम आपल्या ग्रामपंचायती मध्ये राबवून नावारूपाला आली आहे. 100 टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्यांना थेट प्रोत्साहन बक्षीस योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग तिवसा तालुक्यात झाला असून, स्थानिक नागरिकांकडूनही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिवानखेडा ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम…

अधिक वाचा

RetiMafiya: शेकापुर बाई घाटासह आता दारोडा घाटावरही रेती माफिया सक्रिय

मुंबई : (RetiMafiya) आमदार आणि महसूल अधिकाऱ्यांसह भाजपाच्या नेत्यांच्या आशिर्वादानेही आता रेती घाट अवैधरित्या जेसीपी च्या सहाय्याने उपसण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शेकापुर बाई घाटातून 5 कोटींपेक्षा अधिक किमतीची रेती चोरी झाली असून, याच माफियांनी आता दारोडा घाटाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप हिंगणघाट उपविभाग अधिकारी आकाश आवतारे, तहसीलदार योगेश शिंदे यांनी या बेकायदा…

अधिक वाचा
NileshSambare

NileshSambare; कोकणच्या समाजकारण-राजकारणातील आश्वासक चेहरा निलेश सांबरे

मुंबई : (NileshSambare) निसर्गाची भरभरून उधळण लाभलेली निसर्गभूमी म्हणून कोकणच्या पुण्यभूमीचा उल्लेख करावा लागेल. सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत तब्बल 720 किलोमीटरचा नित्तांतसुंदर समुद्रकिनारा, आंबा – पोफलीच्या बागा, सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकणची सुपीक जमीन, केरळप्रमाणे मुबलक व मुसळधार पाऊस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी बसवण्यासाठी रायगडची निवड केली इतका हा महत्वाचा प्रांत. भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख ही…

अधिक वाचा
marziya pathan

Mumbra Rape : चिमुरडीवर बलात्कार करून ठार मारणाऱ्या नराधमाला कोर्टाच्या आवारातच मर्जिया पठाण यांनी दिला चोप

ठाणे : (Mumbra Rape) दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून नराधमाने तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणारा नराधम आसिफ मन्सुरी याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच बेदम चोप दिला.  असे आहे प्रकरण (Mumbra Rape) मुंब्र्याच्या ठाकूरपाडा येथील श्रद्धा प्राप्ती अपार्टमेंट परिसरात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीला नराधम…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group