महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि डौलाने उभारूया

मुंबई : गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी अशीच उंच आणि डौलाने उभारूया असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडवा हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घराघरांत उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि…

अधिक वाचा

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मान्यवरांचे सलोख्याचे आवाहन

सण-उत्सवांचा माहोल आहे. रंगोत्सव, रमजान, लोहडी, वसंतोत्सव आणि गुढी पाडवा!  पण राजकीय – सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नागपुरात हिंसाचार, कोकणातल्या घटना, अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ या अशांततेत जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.  महाराष्ट्र धर्म म्हणजे बंधुता, समता आणि सलोखा. छत्रपती शिवरायांनी त्याची पायाभरणी केली; संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई,…

अधिक वाचा

आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन 

मुंबई : आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे…

अधिक वाचा

पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच करायला हवी

पर्यावरण संवर्धनाची सुरवात स्वता पासूनच  करायला हवी. प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला आणि दैनदिन वापरात सिंगल युज प्लास्टिक चा वापर करणे टाळले,नैसर्गिक संसाधनाचा कमीत कमी वापर केला,विजेचा अतिरिक्त वापर टाळला , पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले , तर रहिवासी संकुलानी सांडपाण्याचा  पुन:र्वापर  सोसायटीतील झाडांसाठी केला तर आपल्या प्रत्येक नागरिकाची भूमिका पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावेल असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…

अधिक वाचा

म्यानमार, थायलंड हादरले! भूकंपामुळे ७०० जणांचा बळी, जखमींची संख्या १,६०० च्या पुढे

म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेलं भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार हे सध्या गृहयुद्धात अडकलं आहे. त्यातच म्यानमारवासियांवर शुक्रवारी आणखी एक संकट कोसळलं. म्यानमार व शेजारच्या थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा बळी…

अधिक वाचा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्सवर धुव्वाधार विजय

चेपॉकच्या मैदानावर आरसीबीने ५० धावांनी मोठा विजय नोंदवला. आरसीबीने २००८ नंतर म्हणजेच ६१५५ दिवसांनंतर चेन्नईच्या घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. धोनी मैदानावर असूनही सीएसकेच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात आरसीबीच्या संघाने सीएसकेवर दबाव कायम ठेवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात खूपच खराब झाली….

अधिक वाचा

भूकंपाने हादरले म्यानमार आणि बँकॉक; बौद्ध मठांचे नुकसान

मान्यमारमध्ये शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. २८ मार्च २०२५ रोजी मध्य म्यानमार एका मोठ्या भूकंपाने हादरले. ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली. शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक…

अधिक वाचा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार (ता. ३०) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी…

अधिक वाचा

आता मुंबईकरांची क्लिनअप मार्शलकडूनची लूट थांबणार

मुंबई : मुंबईकरांची एकप्रकारे लुट करणाऱ्या क्लीन अप मार्शलबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांना दिलेल्या दंडात्मक कारवाईचे अधिकार काढून घेत त्यांची सेवाच खंडित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी केली आहे. ही सेवा खंडित करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित ‘क्लीनअप मार्शल’ म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा ४ एप्रिल…

अधिक वाचा

बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून सौगात- ए- सत्ता उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले. मुस्लिमांनी मत दिल्यावर सत्ता जिहाद म्हटले. आता भाजपकडून ईद निमित्त सौगात-ए-मोदी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशातील ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन कार्यकर्ते भेट देणार आहेत. हा कार्यक्रम सौगात-ए- मोदी नव्हे तर निर्लज्जपणा आहे. बोगस हिंदुत्ववादी आणि बुरसटलेल्या…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group