युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्यांना भारताची मदत 

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना मुंबई : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी…

अधिक वाचा

सायन कोळीवाडा रस्त्यावर भली मोठी दारूची बाटली 

मुंबई : सायन कोळीवाडा येथे सालाबाद प्रमाणे यंदा ही नवीन संकल्पना ( ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह )या विषयावर होळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गेल्या काही वर्षा पासून रस्त्यावरील अपघात वाढत चाले आहेत आणि त्याचे जास्त जास्त हे अपघात मद्यपान करून वाहन चालवून झाले आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे. या विषयावर ही प्रतिकृती आशीष विठ्ठल…

अधिक वाचा

वर्हा गावातील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शेती साहित्यांची चोरी 

धोत्रा, वर्हा चोरांच्या टोळीमुळे शेतकरी हैराण; कुर्हा पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  तिवसा: वर्हा, धोत्रा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी कृषी पंपाचे वायर, झटका मशीनी आणि विहरीवरील मोटारी चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे ओलीताअभावी नुकसान होत आहे. कृषी पंपाच्या साहित्यांमध्ये येणारे अल्युमिनियम, तांब्याचे तार…

अधिक वाचा

पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम 

स्थानिक गावकऱ्यांच्या आरोग्यावर धोक्याची शक्यता  वर्धा : वर्धा, अमरावतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोकलेन व जेसीबीसारख्या जड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या यांत्रिक उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्र, भूजलस्तर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. वर्धा जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांवरून रात्र पाळीत पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने अवैध रित्या…

अधिक वाचा

वर्धा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव 70 हजार ब्रास, उचल 2 लाख ब्रास पेक्षा अधिक

वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील काही रेती घाटांचा अधिकृत लिलाव सुमारे ७० हजार ब्रास इतकाच करण्यात आल्याची नोंद असताना, प्रत्यक्षात मात्र २ लाख ब्रासपेक्षा अधिक रेतीची उचल झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. यामुळे महसूल विभाग, खनिज विभाग आणि पर्यावरण यंत्रणेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. https://www.facebook.com/share/v/1AhpKHAVxV/?mibextid=wwXIfr स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घाटांवर मोठ्या प्रमाणात पोकलेन…

अधिक वाचा

हिंगणघाट व पुलगाव उपविभागात रेतीतस्करांचा धुमाकूळ

लिलाव नंतर सुद्धा संपूर्ण नियम अटी व शासन निर्णय धाब्यावर  वर्धा : पर्यावरण रचनेचा संपूर्ण विस्कटवाद जिल्ह्यातील काही उपविभागातील रेती घाटाचे लिलाव मात्र झाले आहे. परंतु सदर रेती उपसा मात्र नियमबाह्यच सुरू आहे. असे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. शासनाचे संपूर्ण नियम हे कागदावरच असून जीवनदान देणाऱ्या नदीचे पात्र मात्र पोखरणे सुरूच आहे. भाजपा पालकमंत्री पंकज…

अधिक वाचा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत बोथे गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये

सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली भुमीका तिवसा: ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा विचार मांडणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरूषांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग तर खंजिरी भजनांनी…

अधिक वाचा

पुण्यात वन्यजीव उपचारांचा ‘जोडधंदा’, पुणे वनविभागाचे दुर्लक्ष

नेत्वा धुरी –  पुणे येथील वन्यप्राणी उपचारांचे प्रमुख केंद्र म्हणून नावाजलेल्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या खासगी वन्यप्राणी उपचार केंद्राने नियमबाह्य पद्धतीने वन्यप्राणी उपचारांचा जोडधंदा सुरु केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रेस्क्यू चॅरिटॅबल ट्रस्ट हे पुण्यातील वनविभागाच्या देखरेखीअंतर्गत वन्यप्राणी उपचार केंद्र म्हणून काम करत आहे.  मात्र या केंद्रात उपचारांसाठी दाखल होणा-या वन्यप्राण्यांना वनविभागाकडून कोणतीही रितसर परवानगी…

अधिक वाचा

जिल्हा परिषदेच्या वर्हा सर्कलमध्ये काँग्रेसने उमेदवारी शिरजगाव मोझरीत द्यावी

सर्वपक्षीय बैठकीत गावकऱ्यांचा सुर; सर्व राष्ट्रीयकृत पक्षाकडून शिरजगाव मोझरीत उमेदवारी न देता अन्याय केला जात असल्याची आरोप  शिरजगाव मोझरी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांनी काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने शिरजगाव मोझरी गावात उमेदवारी दिली नसल्याने यावेळी खुला प्रवर्गासाठी गावाने प्रबळ दावेदारी ठोकली आहे. शिरजगाव मोझरी…

अधिक वाचा

काँग्रेसला मोझरीचा मोह सुटेना जिल्हा परिषद भेटेना 

वर्हा जिल्हा परिषदेत काँग्रेसची अस्तित्वाची लढाई  अमरावती : कित्येक पंचवार्षिक वर्हा जिल्हा परिषद सर्कल मधील उमेदवारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोझरीतच ठेवली. परिणामी जातीय ध्रुवीकरणात काँग्रेस उमेदवार कधीच निवडून येऊ शकला नाही. त्याचा फायदा सरळ-सरळ प्रहारचे संजय देशमुख यांना झाला आहे. हे अंतर्गत साठगाठ असेल किंवा नसेलही, अशातच अनुसूचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद निवडणुकीत…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group