लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये ‘बाईक टॅक्सी’ धावणार

मुंबई : राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रस्त्यावरील वाहन…

अधिक वाचा

आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन 

मुंबई : आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे…

अधिक वाचा

मुस्लीम देशांमध्ये वाढले अचानक बालविवाह

ऑक्सफॅम आणि युनिसेफनुासर, 15 ते 19 वर्षे वयोगटातील 70% विवाहित मुली कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराला बळी पडतात. कमी वयात गर्भधारणा झाल्यास गुंतागुंत आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढते. तसेच लग्नानंतर मुलींचे शिक्षण खंडित होते. मुस्लीम देशांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मिडील ईस्ट आणि उत्तर आफ्रिका भागात बालविवाह थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहे. परंतु हे प्रयत्न…

अधिक वाचा

एसटीच्या उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी दररोज लांब पल्ल्यावर धावणार ७६४ नवीन फेऱ्या

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते दिनांक १५ जून,२०२५ पर्यंत एसटी मार्फत…

अधिक वाचा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने रविवार (ता. ३०) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी…

अधिक वाचा

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करा

नवी दिल्ली : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) चे भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. कोकण रेल्वेची…

अधिक वाचा

मध्य रेल्वेचे भंगार विकून करोडोंची कमाई

मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,…

अधिक वाचा

आरटीओचे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेची ‘ईओडब्ल्यू’ चौकशी होणार

मुंबई : परिवहन विभागातला एक सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे बदली संदर्भातील गैरव्यवहार व आरटीओच्या कामात हस्तक्षेप करतो. अधिकाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून वेठीस धरून शासनाविरोधात काम करण्यास प्रवृत्त करतो. त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देऊनही कारवाई होत नाही. त्याला अटक करण्याबाबत शासन काय करणार आणि या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखे (ईओडब्ल्यू) मार्फत चौकशी करावी,…

अधिक वाचा

सावधान ! वेटिंग तिकीट असेल आता रेल्वे स्थानकावर प्रवेशास मनाई

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती देताना रेल्वे सेवेसंदर्भात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे गर्दीचं ठिकाण हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यातच, महानगर, मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर जत्रा, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकावरील ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारणही…

अधिक वाचा

अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द; मध्य रेल्वेवर ब्लाॅक

मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वेळापत्रकात बदल होणार आहे. तसेच अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा रद्द राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारणीसाठी…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group