महालक्षवेधी टीम

Msrtc; एसटीला उभारी देण्यासाठी तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू

मुंबईः (Msrtc) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत असून उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली असून यातून यश मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. पण पूर्वी नेमलेल्या सल्लागारांचा अनुभव काही चांगला नाही. त्या मुळे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. एवढीच शंका असल्याचे मत…

अधिक वाचा
jalgaon-crime1

JalgaonCrime: लेकिनं प्रेमविवाह केल्याच्या संतापातून वडिलांचा पोटच्या पोरीसह जावयावर केला गोळीबार

जळगांव : (Jalgaon Crime News) वडिलाच्या मर्जीच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेम विवाह केला होता. वडिलांच्या डोक्यात त्याचा राग होता. हाच राग घेऊन तब्बल एक वर्षानंतर वडिलाने पोटच्या मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथे घडली आहे. ज्यामध्ये मुलीचा मृत्यु झाला असून, जावयी गंभीर जखमी आहे. पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना ऑनर किलिंग…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांची रेती घाटावर धकड कारवाई

Devendra Fadanvis; सत्ताधारी भाजपा आमदारांनेच मुख्यमंत्री, महसुलमंत्र्याना दिला घरचा अहेर

मुंबईः (Devendra Fadanvis) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेती धोरणाची घोषणा करून घरकुल लाभार्थ्यांना त्याचा लाभ होईल अशी गोंडस योजना जाहिर केली खरी, प्रत्यक्षात राज्यातील रेती घाटांवर काय परिस्थिती असेल याची प्रचीती वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्रास सुरू असलेल्या वर्धा नदीवरील रेती घाटावर दिसून आली. खुद्द सत्ताधारी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर…

अधिक वाचा
आमदार दादाराव केचे यांनी नदीकाठच्या रेती साठ्यावर मारली धाड

Wardha Reti Mafiya;वर्धा, वणा, यशोदा, पोथरा नद्यांमधील रेतीवर माफियांचा डल्ला

मुंबईः (Wardha Reti Mafiya) महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच रेतीधोरण जाहिर केले आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यात होत नाही. जिल्ह्यात एकूण ३६ पेक्षा जास्त अधिकृत घाट आहे. त्यामध्ये वर्धा नदीवर सर्वाधीक घाट असून, इतर वणा, यशोदा, पोथरा नदींवर सुद्धा रेतीचे घाट आहे. मात्र, यासर्व नद्यांना पोखण्याचे काम जिल्ह्यातील भाजपा नेत्यांकडून सर्रास केले…

अधिक वाचा
Pakisthan Women Cricket Team

Pahalgam Terror Attack: भारतातील महिला वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला डुच्चु मिळण्याची शक्यता

मुंबईः (Pahalgam Terror Attack) काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. त्याचा परिणाम भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंधांवर झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारता विरोधात बरळली आहे. आगामी भारतातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळण्यास…

अधिक वाचा
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar; पहलगाम हल्याविरोधात वंचीतनेही दर्शवला पाठिंबा

मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून…

अधिक वाचा

All Party Meeting ; सर्वदलीय पक्षाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची दांडी

नवी दिल्ली : (All Party Meeting) जम्मू काश्मीरचा पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बेछूट गोळीबारामध्ये २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे. पर्यटकांचे धर्म विचारून दहशतवाद्यांकडून पर्यटकांना टारगेट करून त्यांना पॉइंट ब्लँक गोळी मारण्याच्या घटना घडली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान यांचा निर्णय अंतिम असतो. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते. मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला…

अधिक वाचा

PahalgamAttack; पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची बांद्र्यात निषेध रॅली

मुंबई : (PahalgamAttack) जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला. या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया  करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. आरपारची लढाई गरजेची (PahalgamAttack)…

अधिक वाचा

Eknath Shinde; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल

श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde) पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर…

अधिक वाचा
पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group