महालक्षवेधी टीम

Caste wise census;जातनिहाय जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समान संधी, समतोल विकास, पर्याप्त प्रनिधीत्वाची हमी

मुंबई: (Caste wise census) केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. ओबीसी, दलित, आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. भाजपा सरकारचा आधी…

अधिक वाचा
महाआरोग्य शिबीरात

Rahul Narvekar; समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही केवळ सेवा नसून परिवर्तनाचे साधन

मुंबई : (Rahul Narvekar) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे आणि आमदार निवासातील कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ़ व्हावी, या उद्देशाने जिजाऊ सामाजिक संस्था आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सहकार्याने आमदार निवासात मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे…

अधिक वाचा

Somnath Suryavanshi; न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती !

औरंगाबाद : (Somnath Suryavanshi) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने 28 आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश…

अधिक वाचा

Maharashtra Congress; नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  (Maharashtra Congress) छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले. नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  संविधान सद्भावना यात्रेला…

अधिक वाचा

Cabinet decision; सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले 11 निर्णय

मुंबईः (Maharashtra cabinet) राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली असून, तब्बल 11 निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये विशेषतः मुळशी येथील टेमघर प्रकल्पाला 488.53 कोटींच्या किंमतीची सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. असे झालेत 11 निर्णय (Maharashtra cabinet)

अधिक वाचा

Dr.Babasaheb Ambedkar; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे राज्य सरकारने केले प्रकाशन

मुंबई : (Dr.Babasaheb Ambedkar) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. जनता खंड ची निर्मिती (Dr.Babasaheb Ambedkar) डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9…

अधिक वाचा

wardha collector;वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीवर कारवाई;रेती घाटावर का नाही ?

मुंबई : (wardha collector) वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विधानपरिषदेचे आमदार दादाराव केचे यांनी थेट रेती घाटावर जाऊन महसूल अधिकारी आणि रेती माफियांचे अवैध रेती उपसा करण्याचे मधुर सबंध उघड केल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे आणि किती प्रामाणिक आहे. हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर…

अधिक वाचा

pahalgam; विजय वडेट्टीवारांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मुंबई : (pahalgam) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडित कुटुबियांबाबत संवेदनाहीन वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विरोधात आज शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे जोरदार आंदोलन केले. पर्यटकांच्या अनुभवावर शंका उपस्थित करणाऱ्या आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या वडेट्टीवार याने ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार डॉ. मनीषा कायंदे, शायना एन.सी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित…

अधिक वाचा

Devendra Fadnavis; राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा

मुंबई : (Devendra Fadnavis) राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार आणि पाण्याच्या लेखाजोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबवावे. मृद व जलसंधारण विभागाने संपूर्ण राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा हा महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), व भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था (GSDA)…

अधिक वाचा

Gadchiroli; अवैध उत्खननावर 47 कारवायांत 29 लाखांचा दंड

गडचिरोली :  (Gadchiroli) जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने मागील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत 47 प्रकरणात एकूण 29 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. जिल्हाभरात वाळू, मुरूम आणि मातीच्या अवैध उत्खननाविरोधात सर्वाधिक म्हणजेच 43 कारवाया वाळूच्या, 3 मुरमाच्या तर 1 कारवाई मातीच्या प्रकरणात करण्यात आली आहे. गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांमध्ये सर्वाधिक कारवाईची प्रकरणे…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group