महालक्षवेधी टीम

Bacchu Kadu

BacchuKadu; बच्चू कडू यांनी रक्तदान करत केंद्र व राज्य सरकारचा केला जाहीर निषेध

परभणी : (BacchuKadu) माळसोन्ना (परभणी) येथील सचिन बालाजी जाधव व त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव या तरुण दाम्पत्याची आत्महत्या नव्हे तर शासनाने केलेला तिहेरी हत्याकांड आहे. असा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी आरोप केला आहे. तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या माळसोन्ना गावात जाऊन कडू यांनी रक्तदान करत केंद्र व…

अधिक वाचा

PrakashAmbedkar; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी धरणे आंदोलन; प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

बोधगया : (PrakashAmbedkar) बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंबेडकर 4 दिवसांपासुन बिहार दौर्यावर  (PrakashAmbedkar) ॲड. आंबेडकर हे मागील 3-4 दिवसांपासून बिहार दौऱ्यावर असून, त्यांनी या कालावधीत बिहारमधील विविध…

अधिक वाचा

VBA; शांततेचा हा शेवटचा मार्च सुजात आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

परभणी : (VBA) परभणी येथे झालेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य शांतता मार्च निघाला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले असून, शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सुजात…

अधिक वाचा

sujat ambedkar; हिंगोली ट्रॅक्टर अपघातातील कुटुंबाला सुजात आंबेडकरांची भेट 

मुंबई : (sujat ambedkar) हिंगोलीतील गुंज (माळ), वसमत येथील ट्रॅक्टर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरीकांशी संवाद साधला, शिवाय त्यांचे दैनंदिन समस्या सुद्धा जाणून घेतल्या. तर मृतक कुटुंबातील नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले. 4 एप्रील रोजी झाला होता अपघात(sujat ambedkar) पीडित महिलेच्या मुलीने घडलेला प्रसंग…

अधिक वाचा

Gram Panchayat Diwankhed ; 100 टक्के ग्रामपंचायत कर भरा प्रोत्साहन बक्षीस मिळवा 

मुंबई : (Gram Panchayat Diwankhed) अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील दिवाणखेड ग्रामपंचायतीने अत्यंत अभिनव उपक्रम आपल्या ग्रामपंचायती मध्ये राबवून नावारूपाला आली आहे. 100 टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्यांना थेट प्रोत्साहन बक्षीस योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग तिवसा तालुक्यात झाला असून, स्थानिक नागरिकांकडूनही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिवानखेडा ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम…

अधिक वाचा

CropLoan; पीक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समितीची नियुक्ती  करणार

मुंबई : (CropLoan) राज्यातील शेतक-यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणा-या खर्चापैकी 50 टक्के मनरेगा मधून अदा करण्यासंदर्भात अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा मनरेगा मधे समावेश करण्याबाबत  राज्य शासनामार्फत  केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात येईल असे कृषी…

अधिक वाचा

RetiMafiya: शेकापुर बाई घाटासह आता दारोडा घाटावरही रेती माफिया सक्रिय

मुंबई : (RetiMafiya) आमदार आणि महसूल अधिकाऱ्यांसह भाजपाच्या नेत्यांच्या आशिर्वादानेही आता रेती घाट अवैधरित्या जेसीपी च्या सहाय्याने उपसण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शेकापुर बाई घाटातून 5 कोटींपेक्षा अधिक किमतीची रेती चोरी झाली असून, याच माफियांनी आता दारोडा घाटाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप हिंगणघाट उपविभाग अधिकारी आकाश आवतारे, तहसीलदार योगेश शिंदे यांनी या बेकायदा…

अधिक वाचा

raj thackeray; राज्य शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. राज ठाकरेंचा सरकारला इशारा 

मुंबई : (raj thackeray) राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 जाहीर झाला. ज्यामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या महायुती सरकारच्या निर्णयाला महायुती सरकारचे मित्रपक्ष असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. असा सक्तीचा निर्णय खपवून घेतला जाणार नाही. असा इशाराच सरकारला दिला आहे. त्यासबंधित एक ट्विटर पोस्ट त्यांची व्हायरल…

अधिक वाचा
NileshSambare

NileshSambare; कोकणच्या समाजकारण-राजकारणातील आश्वासक चेहरा निलेश सांबरे

मुंबई : (NileshSambare) निसर्गाची भरभरून उधळण लाभलेली निसर्गभूमी म्हणून कोकणच्या पुण्यभूमीचा उल्लेख करावा लागेल. सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत तब्बल 720 किलोमीटरचा नित्तांतसुंदर समुद्रकिनारा, आंबा – पोफलीच्या बागा, सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोकणची सुपीक जमीन, केरळप्रमाणे मुबलक व मुसळधार पाऊस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी बसवण्यासाठी रायगडची निवड केली इतका हा महत्वाचा प्रांत. भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख ही…

अधिक वाचा

Maharashtra Transport ; डेप्युटी आरटीओच्या आशिर्वादाने इन्स्पेक्टरने सुटीच्या दिवशी दिडशे वाहनांना दिले फिटनेस प्रमाणपत्र

मुंबई : (Maharashtra Transport) राज्याच्या परिवहन विभागात दर दिवशी घोटाळे, भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड होत आहे. राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे अड्डे झाल्याचे चित्र आहे. अशातच अंधेरी आरटीओ कार्यालयातील अजब- गजब प्रकरण पुढे आले आहे. तत्कालीन डेप्युटी आरटीओ यांच्याच आशिर्वादाने मोटर वाहन निरीक्षकांने चक्क सुट्टीच्या दिवशी 100 पेक्षा अधिक वाहनांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group