महालक्षवेधी टीम

Pakisthan Women Cricket Team

Pahalgam Terror Attack: भारतातील महिला वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला डुच्चु मिळण्याची शक्यता

मुंबईः (Pahalgam Terror Attack) काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. त्याचा परिणाम भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंधांवर झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारता विरोधात बरळली आहे. आगामी भारतातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळण्यास…

अधिक वाचा
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar; पहलगाम हल्याविरोधात वंचीतनेही दर्शवला पाठिंबा

मुंबई ः (Prakash Ambedkar) पहलगाम काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटक मृत्यू पावले. सदर घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेनंतर देशात पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली आहे. भारत सरकारने नरमाईची भुमीका घेऊ नये Prakash Ambedkar या आतंकवादाला प्रत्युत्तर द्यायला केंद्रातील राजकीय नेतृत्व कच खात आहे पण, भारतीय सेना या आतंकवादाला निपटून…

अधिक वाचा

All Party Meeting ; सर्वदलीय पक्षाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची दांडी

नवी दिल्ली : (All Party Meeting) जम्मू काश्मीरचा पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बेछूट गोळीबारामध्ये २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे. पर्यटकांचे धर्म विचारून दहशतवाद्यांकडून पर्यटकांना टारगेट करून त्यांना पॉइंट ब्लँक गोळी मारण्याच्या घटना घडली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान यांचा निर्णय अंतिम असतो. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते. मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला…

अधिक वाचा

PahalgamAttack; पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाची बांद्र्यात निषेध रॅली

मुंबई : (PahalgamAttack) जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा जीव गेला. या निर्घुण अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या अतिरेकी कारवाया  करणाऱ्या पाकिस्तान चा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे आज भादुपारी रखरखत्या उन्हात बांद्रा पूर्व कलानगर म्हाडा ऑफिस या भागात रॅली काढण्यात आली. आरपारची लढाई गरजेची (PahalgamAttack)…

अधिक वाचा

Eknath Shinde; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल

श्रीनगर : (Eknath shinde) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. पर्यटकांच्या आर्त हाकेला एकनाथ शिंदेंनी दिली साथ (Eknath shinde) पेहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर…

अधिक वाचा
पर्यटकांचा आक्रोश

Pahalgam Terror Attack ः जम्मू-कश्मीर पहलगाम आतंकवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु

मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला…

अधिक वाचा

americaambedkarjayanti; विकास तातड यांचा 134 व्या आंबेडकर जयंतीनिमित्त अमेरिकेतिल जर्सी सिटी महापौरांकडून गौरव

जर्सीसिटी : (america ambedkar jayanti) विकास तातड यांना सामाजिक न्याय, शैक्षणिक समता व मानवाधिकारांच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जर्सी सिटीचे महापौर स्टिव्हन एम. फुलोप यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गौरवप्रमाणपत्र प्रदान केले. या सन्मानादरम्यान त्यांच्या 10 वर्षांहून अधिक काळातील धोरणात्मक उपक्रमांनी व परिवर्तनकारी शैक्षणिक कार्यक्रमांनी वंचित घटकांच्या जीवनात साधलेला दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव विशेष…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती

Jansuraksha; जनसुरक्षा कायद्याची गरज नाही, जुलमी कायदा रद्दच करा

Jansuraksha मुंबई ः (Jansuraksha) जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती मुंबईत स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याशिवाय त्यांचे मित्र पक्ष असलेल्या इतर पक्षांच्याही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या सहभाग असून, मंगळवारी राज्यभर व मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा दिला आहे. जनसुरक्षेच्या नावावर…

अधिक वाचा
हर घर जल, हर नल जल योजना

NarendraModi; “हर घर नल, हर नल जल” योजनेच्या पोकळ घोषणा

मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहिणी…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group