महालक्षवेधी टीम

मुस्लीम देशांमध्ये वाढले अचानक बालविवाह

ऑक्सफॅम आणि युनिसेफनुासर, 15 ते 19 वर्षे वयोगटातील 70% विवाहित मुली कोणत्या ना कोणत्या हिंसाचाराला बळी पडतात. कमी वयात गर्भधारणा झाल्यास गुंतागुंत आणि माता मृत्यूचे प्रमाण वाढते. तसेच लग्नानंतर मुलींचे शिक्षण खंडित होते. मुस्लीम देशांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मिडील ईस्ट आणि उत्तर आफ्रिका भागात बालविवाह थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहे. परंतु हे प्रयत्न…

अधिक वाचा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्सवर धुव्वाधार विजय

चेपॉकच्या मैदानावर आरसीबीने ५० धावांनी मोठा विजय नोंदवला. आरसीबीने २००८ नंतर म्हणजेच ६१५५ दिवसांनंतर चेन्नईच्या घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. धोनी मैदानावर असूनही सीएसकेच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात आरसीबीच्या संघाने सीएसकेवर दबाव कायम ठेवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात खूपच खराब झाली….

अधिक वाचा

वडिलांचे अफेअर,दिशाच्या मृत्यूचे कारण ?

मुंबई : दिशा सालीयांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहे. आज एक नवा अँगल चर्चेत आला तो म्हणजे मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणणीभूत ठरल्याचं धरल्याच दिसत आणि त्यावरून राजकारण तापलय. आपण नार्को टेस्ट साठी तयार आहोत पण आधी आदित्य ठाकरेंची नार्को करा असा आव्हान…

अधिक वाचा

भूकंपाने हादरले म्यानमार आणि बँकॉक; बौद्ध मठांचे नुकसान

मान्यमारमध्ये शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. २८ मार्च २०२५ रोजी मध्य म्यानमार एका मोठ्या भूकंपाने हादरले. ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली. शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक…

अधिक वाचा

साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीने उडवले,कोयत्याने संपवले

मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द गावातील रत्नशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा खून १२ मार्च रोजी झाला. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं रत्नशिव निंबाळकर याची पत्नी प्राजक्ता निंबाळकर, बहीण शीतल शिंदे लहान मुलांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या. रत्नशिव निंबाळकरच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पोलिसांनी मुख्य…

अधिक वाचा

दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट

अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले याची विचारणा केली. यावेळी त्यांनी खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजू नये, असे आवाहन केले. अमरावती येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन अमरावती ग्रामीण कार्यालयात…

अधिक वाचा

एसटीच्या उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी दररोज लांब पल्ल्यावर धावणार ७६४ नवीन फेऱ्या

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते दिनांक १५ जून,२०२५ पर्यंत एसटी मार्फत…

अधिक वाचा

अनुसूचित जाती-जमातींच्या राखीव निधी वळवणे तत्काळ थांबवा

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठी राखीव असलेला निधी हा अनुसूचित जाती-जमाती समुदायाच्या शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण व आर्थिक विकासासाठीच व्हायला हवा पण तो त्यांच्या हातात न पडता इतर योजनांत वळवला जात आहे. हा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी अशी मागणी खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी संसदेत केली आहे. संसदेत शून्य प्रहरात अनुसुचित…

अधिक वाचा

…त्या कर्करोगाशी लढणाऱ्या अभियंत्याला मिळाले नवजीवन

मुंबई : नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते, वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्य…

अधिक वाचा

प्रदेश काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीसाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई : काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत. फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group