महालक्षवेधी टीम

ramdas athawale; रिपब्लिकन पक्षाची सिक्कीम राज्यात स्थापना

मुंबई : (ramdas athawale) रिपब्लिकन पक्षाची आज सिक्कीम  राज्यात स्थापना करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. सिक्कीम मधील रँग्पो शहरात आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सिक्कीम राज्य कार्यकारिणी ची अधिकृत निवड रामदास आठवले यांनी जाहीर केली. सिक्कीम प्रदेशाध्यक्ष पदी नामग्याल…

अधिक वाचा

jesan milar ; जेसन मिलर यांच्या नेमणुकीबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी पुणे : (jesan milar) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केंद्र सरकारकडे जेसन मिलर यांच्या संदर्भात तातडीने खुलासा करण्याची मागणी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली आहे. जेसन मिलर कोण (jesan milar) अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सल्लागार राहिलेल्या जेसन…

अधिक वाचा

Reti mafiya; महसुल अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या उत्खनन सुरूच

रविवारी दुपारपासून उत्खननाला सुरुवात वर्धा: (Reti mafiya) हिंगणघाट तालुक्यात शेकापुर बाई या घाटावरून रविवारी सकाळपासून पोकलेन आणी जेसीबीच्या माध्यमातून अवैध रित्या उत्खननाला सुरुवात झाली. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी रेतीमाफियांवर कारवाईकरून त्यांचे ट्रक पकडले होते. मात्र, त्यांनंतर आता पुन्हा एकदा रेती तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहे. अधिक वाचा : https://mahalakshvedhi.com/wardha-collector-reti-chori/ महसूल विभागाच्या धोरण धाब्यावर (Reti mafiya) रेती…

अधिक वाचा
Pune

Paud nageshwar mandir; पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाजविघातक

अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा इशारा पुणे : (Paud nageshwar mandir) “मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर घडलेली विटंबनेची घटना अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती माणूस नसून हैवान आहे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि होणारच,” असा ठाम इशारा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ….

अधिक वाचा
Nanded

Bhaurao Chavan Karkhana; देशासह जगाची प्रगती कामगार, कर्मचारी, कष्टकरी शेतकर्‍यांवर अवलंबून

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यातील कामगार-कर्मचारी सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न नांदेडः (Bhaurao Chavan Karkhana) जगातील कोणत्याही देशाची प्रगती ही कामगार, कर्मचारी, कष्टकरी शेतकर्‍यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात. पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तरली नसून ती कामगार, कष्टकरी, शेतकर्‍यांच्या तळहातावर तरली आहे. त्याप्रमाणेच मारोती रेणेवाड, नारायणराव बत्तलवाड यांनी आपल्या सेवेमध्ये कारखान्यात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून…

अधिक वाचा
Gondiya

Vidarbha Avkali Paus; गोंदियात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घरांची पडझड; जनावरांचा झाला मृत्यू गोंदिया : (vidarbha avkali paus) गोंदिया जिल्ह्याला वादळी वाराच्या तडाखा बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वारा सुरू झाला आणि अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे झाडे ही पडलेली असून विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे….

अधिक वाचा
Ramdas Athawale

Phule movie;’फुले” चित्रपट टॅक्स फ्री करावा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंतर आता, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचीही मागणी मुंबईः (Phule movie) महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील फुले सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास…

अधिक वाचा
सद्भावना कार्यक्रम

Beed Congress;बीड जिल्ह्याच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा – हर्षवर्धन सपकाळ

परळी: (Beed Congress) महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे या…

अधिक वाचा
Suicide

Sucide Case Bhiwandi;भिवंडीतील फेणेपाडातील एका आईने 3 मुलींसह घेतला गळफास

मुंबईः (Bhiwandi Sucide Case) मुंबईच्या भिंवडीमध्ये 3 लेकींना घेऊन बायकोने टोकाचे पाऊल उचलले आहे. छताच्या पाईपला गळफास घेऊन 3 मुलींसह त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ (Bhiwandi Sucide Case) भिवंडी शहरातील कामतघर येथील फेणेपाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 मुलींच्या आईने टोकाचे पाऊल…

अधिक वाचा
Eng.Milind Bhosale

maharashtra gramvikas;महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाविरोधाक कंत्राटदारसंघटनाची हायकोर्टात धाव

मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली आहे. राज्यातील अनेक शासकीय विभाग हे छोटे-छोटे ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर‌ सहकारी संस्था यांचा व्यवसाय देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याचा आरोप कंत्राटदार संघंटनेने राज्य सरकारवर केला आहे. 15 लाखाच्या आतील कामे ग्रामपंचायतींना (maharashtra gramvikas) वर्ष 2022 मध्ये…

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group