महालक्षवेधी टीम

चाहत्याचे धोनीबद्दलचे वेड CSK संघाला महाग पडतंय ?

चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एखाद्या देवापेक्षा कमी नाही. आयपीएल सुरु झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीचं नाव चेन्नई संघाशी जोडलं असून, आता त्याच्याशिवाय संघ नाही अशी स्थिती झाली आहे. मागील हंगामात चेन्नईच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्येही जिथे सामना सुरु आह त्या शहराच्या तुलनेच चेन्नईचे चाहते जास्त दिसत होते. एकट्या धोनी फॅक्टरमुळे हे…

अधिक वाचा

लखनौ सुपर जायंट्स विजयाच्या ट्रॅकवर, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभूत

आयपीएल 2025 स्पर्धेतील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सुरु होण्यापूर्वी हैदराबादची हवा होती. पण लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या होमग्राऊंडवर जाऊन त्यांना पराभूत केलं. आयपीएल 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना सुरु होण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दहशत…

अधिक वाचा

करुण नायरला इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान मिळणार

मुंबई : टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय कसोटी संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, अनुभवी फलंदाज करुण नायरला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळू शकते. गेल्या काही दिवसांत नायरने आपल्या दमदार कामगिरीने पुन्हा एकदा राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले आहे. करुण नायरचा दमदार फॉर्म करुण नायर भारतीय क्रिकेटमधील…

अधिक वाचा

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करा

नवी दिल्ली : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) चे भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलिनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलिनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. कोकण रेल्वेची…

अधिक वाचा

मध्य रेल्वेचे भंगार विकून करोडोंची कमाई

मुंबई : मुंबईत रेल्वेचा परिसर विस्तीर्ण असून, या परिसरात पडीत लोखंड व इतर धातूंच्या वस्तू असतात. तसेच रेल्वे रुळाचे भाग, खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून करोडोंची कमाई झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,…

अधिक वाचा

आरटीओचे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेची ‘ईओडब्ल्यू’ चौकशी होणार

मुंबई : परिवहन विभागातला एक सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे बदली संदर्भातील गैरव्यवहार व आरटीओच्या कामात हस्तक्षेप करतो. अधिकाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून वेठीस धरून शासनाविरोधात काम करण्यास प्रवृत्त करतो. त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देऊनही कारवाई होत नाही. त्याला अटक करण्याबाबत शासन काय करणार आणि या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखे (ईओडब्ल्यू) मार्फत चौकशी करावी,…

अधिक वाचा

आता मुंबईकरांची क्लिनअप मार्शलकडूनची लूट थांबणार

मुंबई : मुंबईकरांची एकप्रकारे लुट करणाऱ्या क्लीन अप मार्शलबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांना दिलेल्या दंडात्मक कारवाईचे अधिकार काढून घेत त्यांची सेवाच खंडित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी केली आहे. ही सेवा खंडित करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित ‘क्लीनअप मार्शल’ म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा ४ एप्रिल…

अधिक वाचा

एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागते

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना ऊर्जा देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत असा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल मनात काही काळं…

अधिक वाचा

सावधान ! वेटिंग तिकीट असेल आता रेल्वे स्थानकावर प्रवेशास मनाई

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती देताना रेल्वे सेवेसंदर्भात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे गर्दीचं ठिकाण हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यातच, महानगर, मेट्रो सिटीतील रेल्वे स्थानकांवर जत्रा, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकावरील ही गर्दी चेंगराचेंगरीचे कारणही…

अधिक वाचा

गोरगरीब, वंचित, पीडितांना न्याय मिळवून देणार- अण्णा बनसोडे

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेल्या सर्वोत्तम संविधानामुळेच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तीला विधानसभा उपाध्यक्षासारखे संवैधानिक पद मिळाले आहे. या संवैधानिक पदाच्या माध्यमातून आगामी काळात राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, पीडित कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेन, अशी ग्वाही नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group