महालक्षवेधी टीम

americaambedkarjayanti; विकास तातड यांचा 134 व्या आंबेडकर जयंतीनिमित्त अमेरिकेतिल जर्सी सिटी महापौरांकडून गौरव

जर्सीसिटी : (america ambedkar jayanti) विकास तातड यांना सामाजिक न्याय, शैक्षणिक समता व मानवाधिकारांच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जर्सी सिटीचे महापौर स्टिव्हन एम. फुलोप यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गौरवप्रमाणपत्र प्रदान केले. या सन्मानादरम्यान त्यांच्या 10 वर्षांहून अधिक काळातील धोरणात्मक उपक्रमांनी व परिवर्तनकारी शैक्षणिक कार्यक्रमांनी वंचित घटकांच्या जीवनात साधलेला दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव विशेष…

अधिक वाचा
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

WaterCrisis; जलजीवन घोटाळा; योजनेसाठी हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई ः (WaterCrisis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र 2025 उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र…

अधिक वाचा
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती

Jansuraksha; जनसुरक्षा कायद्याची गरज नाही, जुलमी कायदा रद्दच करा

Jansuraksha मुंबई ः (Jansuraksha) जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनसुरक्षा विरोधी समिती मुंबईत स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याशिवाय त्यांचे मित्र पक्ष असलेल्या इतर पक्षांच्याही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या सहभाग असून, मंगळवारी राज्यभर व मुंबईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा दिला आहे. जनसुरक्षेच्या नावावर…

अधिक वाचा
हर घर जल, हर नल जल योजना

NarendraModi; “हर घर नल, हर नल जल” योजनेच्या पोकळ घोषणा

मुंबई : (NarendraModi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी लोकांच्या दैनंदिन गरजेची सर्वात महत्वाची योजना “हर घर नल, हर नल जल” योजना आहे. मात्र, ही योजना पांढरा हत्ती बनली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही नागरिकांना विहिरी, पाणवठे, बोर आणि नद्यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नाशिकमध्ये लाडक्या बहिणी…

अधिक वाचा

Pankajbhoyar; गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेती तस्करांचा सुळसुळाट, रेती तस्करांवर प्रशासनाचा “अंकुश” नाही 

वर्धा : (Pankajbhoyar)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वर्धेचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या गृहजिल्ह्यात रेती तस्करांनी शेकापुर रेती घाटावरून अवैध रित्या पाच कोटींच्या रेतीची तस्करी केली. रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही त्यातून कोट्यवधीच्या रेतीमधून शासनाचा महसूल बुडवला आहे. महत्वाच म्हणजे रेती तस्कर हा भाजपचा मोठा नेता असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे….

अधिक वाचा

MelghatNews; मेळघाटातील 100 ठिकाणी बाल वाचनालय खोज संस्थेचा उपक्रम 

मेळघाट : (MelghatNews) मेळघाटातील आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्यांना बाल साहित्याची माहिती मिळावी यासाठी मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक लोकभावनेचे काम करणाऱ्या खोज संस्थेच्या वतीने मेळघाट 100 ठिकाणी बाल वाचनालय उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात करण्यात आली असून, गौरखेडा (कुंभी) येथे महात्मा गांधी बाल वाचनालय उद्घाटन रविवारी करण्यात आले आहे….

अधिक वाचा
Melghat

WaterCrisisMelghat; मेळघाटातील नागरिकांच्या पदरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच

अमरावती : (WaterCrisisMelghat) देशाच्या 75 वर्षांच्या स्वतंत्र्य काळानंतरही अद्याप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या नशीबी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. घनदाट जंगलात वन्यजिव प्राणी असतांनाही पिण्याच्या पाण्याच्या शोधात जावे लागते आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रत्येक कुटूंबातील महिला आपल्या मुला-बाळांसह पाणी शोधत असून, हंडाभर पाण्यासाठी आदिवासींच्या वाड्या वस्त्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 300 पेक्षा अधिक गावात…

अधिक वाचा

Contractors; राज्यातील विकासकामेही थांबणार व ठप्प करणार – मिलिंद भोसले

मुंबई : (Contractors) कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर‌ संस्था यांची बिलाची रक्कम न मिळाल्याने व इतर अनेक शासनाकडून होणारे अन्यायकारक हेतुपुरस्सर गोष्टी मुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना च्या ठाणे येथे विक्रमी 30 जिल्हा पदाधिकारी व संचालक यांच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबई व‌ नागपूर व‌ छत्रपती संभाजी नगर हायकोर्टात शासनास खेचण्याचा ठोस निर्णय…

अधिक वाचा

CmReliefFund; गरीबांच्या ‘सहाय्यता निधीवर’ डल्ला मारणाऱ्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मुंबई : (CmReliefFund) महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथील तीन डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे आणि रुग्ण नोंदी तयार करून तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांचा निधी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रभारी सहायक संचालक…

अधिक वाचा
Bhim Jayanti

Ambedkarjayanti; येणारा काळ आव्हानात्मक, आंबेडकरी समाजाने सतर्क रहावे – प्रशांत वंजारे

वर्धा : (Ambedkarjayanti) संविधान बदलले नसले तरी संविधानाची शांतपणे मोडतोड सुरु आहे.त्यामुळे आगामी काळ आव्हात्मक असून आंबेडकरी समाजाने सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशारा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समितीकडून वर्धा शहरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जंयती निमित्ताने घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते….

अधिक वाचा
error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group