
Dedicated Flower Market Coming Soon to Mumbai मुंबईमध्ये फुलांसाठी स्वतंत्र बाजारपेठ लवकरच
मुंबई : Dedicated Flower Market Coming Soon to Mumbai राज्यातील फुले उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या…
मुंबई : Dedicated Flower Market Coming Soon to Mumbai राज्यातील फुले उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत फुलांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. फुल हा शेतमाल नियमनाखाली नसल्याने तसेच योग्य बाजारपेठेचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता या समस्येवर…
मुंबई: Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, लोकांची कामे केली तरच लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी…
लातूर : Loknete Gopinathrao Munde Unveiled by Chief Minister लातूर जिल्हा परिषद परिसरात आज लोकनेते, गोरगरिबांचे कैवारी आणि राजकारणातील एक कणखर आवाज असलेले दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. सामान्य माणसांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या या नेत्याच्या कार्याची आणि विचारांची आठवण करून देणारा हा क्षण…
नेत्वा धुरीमुंबई : Religious event in SGNP बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धार्मिक कार्यक्रमासाठी जंगलाचे नियम पायदळी तुडवण्याची सलग दुसरी घटना समोर आली. जुलै महिन्याच्या अखेरिस कावड यात्रेसाठी भाविक थेट नदीपात्रात उतरल्याने उद्यान प्रशासनावर टीकेची झोड उडालेली असताना शनिवारी पुन्हा नव्या धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने भाविक नदीपात्रात उतरल्याचे उघडकीस आले. वनाधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने उद्यान प्रशासनाच्या बेजबाबदार…
अंजनगाव बारी: Demand to remove encroachment from affordable housing land स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच क्रांती दिनाच्या पवित्र दिवशी, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून राजुरा आणि बेळावासीयांनी प्रशासनाला जाब विचारला. राजुरा येथील घरकुल योजनेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर झालेल्या अवैध अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी क्रांती दिनी, ९ ऑगस्ट २०२५ रोजी राजूरा नाका मार्डी रोड हायवेवर प्रचंड रस्ता रोको आंदोलन…
समीर चावरकर मुंबई: AI Revolution in Company Boardrooms कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर आता कंपन्यांच्या सर्वोच्च व्यवस्थापन स्तरावरही दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी मुख्य AI अधिकारी (Chief AI Officer – CAIO) अशी नवी पदे निर्माण केली आहेत. यामुळे, पारंपरिक CXO पदांची (जसे की, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी) जबाबदारीही बदलत आहे. आता, हे अधिकारी केवळ रोजच्या कामांवर…
मुंबई : Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! मुंबईच्या रस्त्यांवर गेली १५ वर्षे धुरळा उडवत धावलेली आणि मुंबईकरांच्या मनात घर करून राहिलेली ४००७/BM/A ही अशोक लेलँड रुटमास्टर-शैलीतील डबल-डेकर बस आता केवळ एक बस राहिली नसून, तिला ऐतिहासिक स्थान मिळाले आहे. ही ‘लाल परी’ आता ‘संग्राहिका’ म्हणून पुनर्जन्म घेत आहे. विशेष म्हणजे, हे भारतातील…
लेखक : विनोद राऊत, जेष्ठ पत्रकार सध्या राजकारणाचा पट संपुर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरले आहे.सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द आता गैरलागू झाले आहे. ‘गिव्ह अँड टेक’च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे सर्वजण अचानक गायब व्हायला लागतात….
नवी मुंबई: Municipal Corporation Takes Swift Action Against Illegal Constructions नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे तसेच उपायुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे परिसरात अनधिकृत बांधकामांवर पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका किती गंभीर आहे,…
मुंबई: Maharashtra Faces New Crisis Over Contractor Payment Fund Distribution?महाराष्ट्रातील विविध सरकारी विभागांमधील कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली देयके आणि या देयकांचे वाटप करण्यासाठी येणाऱ्या निधीवरून राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटना यांनी शासनाकडे या निधीचे वाटप ‘काम वाटपाच्या शासन निर्णयानुसार’ व्हावे, अशी मागणी केली आहे,…